विजयपुर येथील दुर्दैवी घटना विजयपुर : विजयपुर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील विठ्ठलवाडी तांडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली आहे. पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पीडित महिलेने तिच्या तीन कोवळ्या मुलांसह पाण्याच्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली. गीता रामू चौहान (३२) तिची तीन मुले सृष्टी (६), किशन (३), समर्थ (४) …
Read More »Recent Posts
बोरगाव येथील खत कारखान्यास आग लागून पाच कोटीचे नुकसान
खतासह आयशर वाहन खाक : आग विझवण्यात अपयश निपाणी (वार्ता) : बोरगाव -इचलकरंजी रस्त्यावर असलेल्या खंडेलवाल बायो केमिकल खत कारखान्यास शनिवारी पहाटे आग लागून पाच कोटीचे नुकसान झाले आहे. विविध भागातून अग्निशामक दलाची वाहने येऊन सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. पहाटेच्या वेळी कारखान्यात कुणी नसल्याने सुदैवाने प्राणहानी झालेली नाही. …
Read More »रायबाग तालुक्यातील निडगुंदीजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील निडगुंदीजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. दोन दुचाकींवरून निघालेल्या चार जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रायबाग पोलीस ठाण्यात घडली. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta