मुंबई : दोन दिवसांमध्ये चार मंत्र्यांवर जोरदार आरोप झाले. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला आहे. राजीनाम्यांच्या मागण्या झाल्या. विरोधकांनी सभागृहाबाहेरही आंदोलनं केली. परंतु अद्याप एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने राजीनामे घेतले पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच आरोप झाल्यानंतर क्लिनचिट देण्याचं …
Read More »Recent Posts
भारत-पाकिस्तान कसोटी मालिका मेलबर्नमध्ये रंगणार?
नवी दिल्ली : मेलबर्न क्रिकेट क्लब आणि व्हिक्टोरियन सरकारने मेलबर्नमध्ये भारत -पाकिस्तान कसोटी मालिका आयोजित करण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधला आहे. वास्तविक, ऑक्टोबरमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्याच्या यशानंतर ही कल्पना आली आहे. परंतु दोन्ही देशांमधील राजकीय मुद्द्यांमुळे बीसीसीआय आणि पीसीबी प्रस्तावित द्विपक्षीय कसोटी मालिकेसाठी सहमती दर्शवेल अशी …
Read More »कर्नाटकमध्ये शाळा, कॉलेजमध्ये मास्क बंधनकारक, कोरोना नियमांचेही करावे लागणार पालन!
बेळगाव : मागील काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे भारतातही प्रतिबंधात्मक उपायांद्वारे म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. लसपुरवठा तसेच आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथे शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क लावणे अनिवार्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta