मुंबई : ज्या सरकारला महाराष्ट्राच्या सीमांचं संरक्षण करता येत नाही. त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत आणि मुख्यमंत्री आहेत कुठे यासर्व वादामध्ये, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, हो हे सरकार नामर्दच आहे, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचारही घेतला आहे. यासोबतच …
Read More »Recent Posts
महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील बस सेवा ठप्प
बेळगाव : महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असल्याने कर्नाटक-महाराष्ट्र राज्यांमधील बस वाहतूक आज ठप्प झाली आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या बेळगाव भेटीमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील सीमावाद चव्हाट्यावर आला असून सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असून खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यांमधील बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. चिक्कोडी आगार नियंत्रक शशिधर यांनी माहिती …
Read More »दहावी परीक्षा ३१ मार्चपासून
बंगळूर : दहावीची वार्षिक परीक्षा ३१ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत होणार आहे. परिक्षेचे अंतिम वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी याबाबत ट्विट केले आहे. अधिकृतपणे त्यांनी वेळापत्रक जाहीर केले. नेहमीप्रमाणे पहिला पेपर प्रथम भाषेचा आहे. त्या दिवशी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, तर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta