बंगळूर : शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी आणि तणावमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ध्यान करण्याचे आवाहन केले आहे. यापुढे शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना १० मिनिटे ध्यान करण्याची मुभा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना …
Read More »Recent Posts
अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या नातेवाईकांची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सांत्वनपर भेट
कोल्हापूर (जिमाका): पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील वळीवडे व जठारवाडी येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही वारकरी जखमी झाले होते. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची आज जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांत्वनपर भेट घेऊन धीर दिला. यावेळी आमदार ऋतुराज …
Read More »अभाविपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बेळगाव : अभाविपच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बेळगावात निदर्शने करून सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील थकीत शिष्यवृत्ती तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी केली. दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी लाखो गरीब आणि हुशार विद्यार्थी अर्ज करतात. शिष्यवृत्तीचीही रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरते. मात्र अर्ज केल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये शिष्यवृत्ती जाहीर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु बऱ्याच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta