भास्करराव पेरे-पाटील यांचे प्रतिपादन कोगनोळी : शासनाच्या, सरकारच्या भरोशावर बसू नका, गावासाठी गावकर्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. एकत्र आल्यास आपल्या गावचा खर्या अर्थाने विकास होईल असे प्रतिपादन पाटोदा (जिल्हा औरंगाबाद) येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. हंचिनाळ के.एस (तालुका निपाणी) येथे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना बोलत होते. पेरे-पाटील …
Read More »Recent Posts
पडलिहाळ पीकेपीएसची निवडणूक बिनविरोध
जिल्ह्यातील चर्चेला पूर्णविराम : मंत्री, खासदारांचे योगदान निपाणी (वार्ता) : पडलिहाळ येथील बहुचर्चित प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सदर पीकेपीएसची निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी संतोष हेगडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी मार्गदर्शन करताना दिलेल्या …
Read More »मच्छे-वाघवडे रस्त्याची दयनीय अवस्था
बेळगाव : मच्छे-वाघवडे रस्त्यावरून जाताना भयानक खड्ड्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्य जनतेकडून रस्ता दुरुस्तीसाठी आमदार अभय पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. मच्छे येथील रहिवासी राम पाटील हे नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जात असताना खड्ड्यांमुळे ते दुचाकीवरून पडून गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta