बेळगाव : सरकारने बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांची नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले असल्याने नाला परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे त्यांनी संबंधीत तलाठी कार्यालयात अर्ज भरुन द्यावयाचे आहेत. तेंव्हा अर्जासोबत जोडण्यासाठी आपल्या नावावर असलेला शेती उतारा, शेतात उभे राहुन काढून घेतलेला फोटो, बँकेला लिंक जोडलेले आधारकार्ड …
Read More »Recent Posts
‘आले रे आले ५० खोके आले…गद्दार हाय हाय’, मुख्यमंत्री शिंदेंसमोर घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान
मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… ईडी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… आले रे आले ५० खोके आले… खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणांनी विधानसभा परिसर दणाणून गेला होता. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आपली …
Read More »गुलाम नबी आझाद बंडखोरी करण्याची तयारीत
नवी दिल्ली : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकृतीच्या कारणास्तव गुलाम नबी आझाद यांनी नवी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta