स्वातंत्र्यलढ्यात बेळगाव जिल्हा आघाडीवर होता : पालकमंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक लढाईतून भारतीयांना मिळालेल्या स्वातंत्र्याने जगाच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. त्याने जगात लोकशाही व्यवस्थेचा भक्कम पाया रचला आहे. स्वातंत्र्यलढ्यात बेळगाव जिल्ह्याची भूमिका कमी नाही. देशाला अतुलनीय सेनानी, खरे देशभक्त आणि स्वाभिमानी …
Read More »Recent Posts
देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू
राजनांदगाव : छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील चिरचरी गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारचालक गंभीर जखमी आहे. इंदूरमधील सहा मित्र उज्जेनला भेट देऊन ओडिशाच्या दिशेने जात होते. परंतु, चिरचरी राष्ट्रीय महामार्ग क्राँसिंगजवळ कारचा भीषण अपघात झाला. कार दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यामुळे …
Read More »दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील हुमायू येथील मकबऱ्याजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. दर्गा शरीफ फत्ते शाहच्या आतील खोलीतील भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दिल्लीच्या अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta