मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितील आणखी ट्वीस्ट वाढला असून आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सरकारच्या बहुमत चाचणीसाठी पत्र दिलं आहे. त्यावर कारवाई करत राज्यपाल यावर निर्णय घेणार आहेत. दरम्यान राज्यपालांनी ३० तारखेला अधिवेशन बोलावल्याचं खोटं पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यासंदर्भात राजभवनने स्पष्टीकरण देत हे …
Read More »Recent Posts
‘एक सीमावासी-लाख सीमावासी’ खानापूर तालुक्यात महामोर्चाची नियोजनबद्ध जनजागृती, शेकडो नागरिकांची उपस्थिती
तालुक्यात समितीमय वातावरण : तालुका समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमधून मिळावीत. सरकारी कार्यालयांवरील व बसेसचे बोर्ड गावांचे नाव फलक मराठीमध्ये असावेत. या मागणीसाठी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या 27 जून रोजी यशस्वी मोर्चा झाला. या मोर्चाची जनजागृती करण्याची संपूर्ण जबाबदारी ही मध्यवर्तीशी संलग्न असलेल्या घटक …
Read More »पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन
बेळगाव : बेळगावातील पोलीस राजकीय नेतेमंडळींच्या दबावाखाली येऊन नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचे काम करत आहेत असा आरोप बेळगावातील वकीलांनी केला असून त्यासंदर्भात आंदोलन छेडून आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. बेळगावातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसून नागरिकांवर भलते सलते गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta