मुंबई : उत्तर प्रदेशातून स्थलांतरीत होणार्या मनुष्यबळामुळे महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये स्थानिक आणि परप्रांतीय वाद निर्माण होत असतो. या वादाला राजकीय फोडणी देऊन तो अजूनच जास्त प्रभावी करण्यात आला आहे. त्यातच आता भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या पत्रामुळे आणखी नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी …
Read More »Recent Posts
केएलई एनएसएस छात्रांचे कुर्लीत विशेष शिबीर
सार्वजनिक स्वच्छता : विविध विषयावर मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : राणी चन्नम्मा विश्वविद्यालय, केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या वतीने 31 मे पासून 6 जून पर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीराचे आयोजन कुर्ली येथे करण्यात आले होते. त्यानुसार दत्तक ग्राम विकास योजनेनुसार एनएसएसचे विद्यार्थ्यांनी गावात विविध उपक्रम राबविले आहेत. 31 रोजी …
Read More »गोरगरिब कष्टकरी मुलांच्या शिक्षणाला हातभर लावा : अॅड. पवन कणगली
संकेश्वर (महंमद मोमीन) : गोरगरिब कष्टकरी लोक वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहेत. त्यांना मुलांचा शैक्षणिक खर्च परवडेनासा झाला आहे. यातून मुलाना शाळा सोडविण्याच्या घटना घडू नयेत. यासाठी सधन लोकांनी गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलांच्या शिक्षणाला हातभर लावण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अॅड. पवन कणगली यांनी सांगितले. त्यांनी गरीब कुटुंबातील दहा मुला-मुलींना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta