बेंगळुरू : रायचूरमध्ये दूषित पाण्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशी माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली. बंगळुरू येथील आरटी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना बसवराज बोम्मई यांनी ही माहिती देऊन सांगितले …
Read More »Recent Posts
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची खास रणनीती; आमदारांवर शिवसैनिक नजर ठेवणार
मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या राजकीय जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. या दोन्ही उमेदवारांना जिंकण्यासाठी एका एका आमदाराचं मत फार महत्वाचं आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून ही मतं मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे एकमेकांवर घोडेबाजाराचा देखील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. …
Read More »कंग्राळी बी.के. येथील सरकारी मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
बेळगाव : कंग्राळी बी.के. येथील सरकारी मराठी मुलामुलींच्या शाळेतील इयत्ता 7 वीच्या सन 1996-97 सालच्या बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा समर्थ मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. सदर स्नेह मेळाव्यास प्रमुख पाहुणे शाळेचे निवृत्त शिक्षक जी. आर. पाटील आणि सौ. तरळे मॅडम यांच्यासह विरेश हिरेमठ, सैन्यातील जवान कपिल घाडी व जवान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta