खानापूर (प्रतिनिधी) : अवरोळी (ता. खानापूर) येथील कृषी पत्तीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकताच पार पडली. या निवडणुकीत अवरोळी, चिकदीनकोप, बेळकी, कोडचवाड, कगणगी, देमीनकोप गावच्या शेतकरीवर्गाने माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली रयत अभिमानी पॅनलने निवडणूक लढवून भरघोस मतानी विजय संपादन केला व एक हाती सत्ता …
Read More »Recent Posts
मुलांना संस्कारमय शिक्षण देण्याची गरज
प्रा. डॉ. अच्युत माने :लिटल अँजलस्कूलचे स्नेहसंमेलन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात सर्वत्र शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. संस्कारमय शिक्षणाची उणीव भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसन्नकुमार गुजर यांनी विविध शाळेच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. याही शाळेची जबाबदारी त्यांनी घेतल्याने शाळेचा नावलौकीक वाढत आहे. मुलांना …
Read More »मनःशांतीसाठी सत्संग सोहळ्यांची गरज
सचिनदादा पवार : निपाणीत एक दिवशीय कीर्तन सोहळा निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात मनुष्य क्षणिक सुखाच्या मागे धावत सुटला आहे. सत्ता संपत्ती गोळा केल्याशिवाय चैन पडेनासे झाले आहे. मात्र आपला देह शाश्वत नसून तो अल्पावधीतच आहे. त्यामुळे गोळा केलेले धन हे कुबेराची आहे. मनशांतीसाठी सत्संग सोहळ्याची गरज असून त्यामध्ये प्रत्येकाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta