Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

गवाळी गावचे एकत्रितपणे स्थलांतर करा : ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणारे गवाळी हे जेमतेम हजार लोकसंख्या असलेले गाव. खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव मूलभूत नागरिक सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित आहे. जवळपास 200 कुटुंब असणारे गवाळी हे गाव सर्व मूलभूत सोयी सुविधा पुरवून एकाच ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी …

Read More »

सरकारने शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्यास प्राधान्य द्यावे : रणजीत पाटील

  खानापूर : ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. मात्र शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्यास प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खानापूर …

Read More »

गुरुपौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत गुरुपौर्णिमा निमित्त शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या माधव सभागृहात आयोजित समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास जी आय, जनकल्याण ट्रस्टचे सचिव सुधीर गाडगीळ, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव या मान्यवरांच्या हस्ते …

Read More »