मुंबई : महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. मुंबईतील पावसाळी अधिवेशनादरम्यान बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी हे भाष्य केले. आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गणेशोत्सवाबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. आशिष …
Read More »Recent Posts
काजू चोरी प्रकरणी उचवडे येथील तरुणास अटक; ४२ पोती काजू, ट्रक जप्त
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मंडोळी येथील काजू फॅक्टरीतून २ हजार ४४९ किलो काजूची चोरी केल्याप्रकरणी उचवडे (ता. खानापूर) येथील तरूण महादेव तुकाराम पाटील (वय ३०) याला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४२ पोती काजू आणि ट्रक (केए २२ सी ९३८७) यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. …
Read More »विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी छेडले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यांपासून ते निकृष्ट दर्जाच्या आहारापर्यंत विविध मुद्द्यांवर आवाज उठवत कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला. आज अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी फेडरेशनच्या आवाहनानुसार आणि विविध संघटनांच्या संयुक्त कृतीने पुकारलेल्या अखिल भारतीय संपाचा भाग म्हणून, बेळगाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta