बेंगळुरू : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक शेतकरी संघटनांनी हे आंदोलन छेडले असून प्रत्येकाने भारत बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केले आहे. केंद्राच्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात 27 सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला …
Read More »Recent Posts
बेळगावात शेतकर्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शने
बेळगाव : साखर आयुक्तालयाचे स्थलांतर बेळगावात करावे, ऊस बिलाची बाकी रक्कम तातडीने द्यावी आणि शेतकर्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी शनिवारी शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेने यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी साखर आयुक्तालयाचे स्थलांतर बेळगावात करावे, ऊस बिलाची बाकी …
Read More »दहशतवाद त्यांच्यासाठीही धोकादायक ठरणार
पाकिस्तानचं नाव न घेता पंतप्रधान मोदी यांचा इशारा न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केलं. यावेळी अफगाणिस्तान आणि करोना या दोन मुद्द्यांवर त्यांनी जोर दिला. त्याचबरोबर पाकिस्तानचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं. दहशतवाद जगावरचं संकट आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होऊ नये. यासाठी आपल्याला सतर्क राहणं …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta