साहित्य संमेलन हे उपेक्षितांना जगण्याचं बळ देतं– संमेलनाध्यक्ष अमोल बागुल शरद गोरे यांचे कार्य प्रेरणादायी असून साहित्य क्षेत्रातून विधान परिषदेचे सदस्य म्हणून आमदार पद मिळालं पाहिजे– महादेव जानकर सीमाभागात मराठीची गळचेपी थांबवावी – सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले. पुणे (रवी पाटील) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 3 रे …
Read More »Recent Posts
खानापूरात प्रलंबित खटले काढण्यासाठी १४ ऑगस्टला लोकअदालत
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर न्यायालयात प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.कर्नाटक उच्च न्यायालय व राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्यावतीने तालुका स्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले खटले आहेत यासाठी खानापूर न्यायालयात बृहत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा वकीलांनी तसेच पक्षकारानी या लोक अदालतीचा लाभ …
Read More »बेळगावात बर्निंग कारचा थरार
बेळगाव : बेळगावमधील ऑटोनगर येथे धावत्या कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली. रविवारी रमेश बिरादार हे आपली कार घेऊन ऑटोनगरातून चालले होते. आरटीओ ग्राउंडजवळ त्यांना आपल्या कारमधून धूर येताना दिसला. त्यामुळे ते आपली कार थांबवून खाली उतरले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta