३०, ३१ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील पावसाने नुकसान झालेल्या भागांना तात्काळ भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश जिल्हा प्रभारी मंत्री आणि सचिवांना दिले आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर, या महिन्याच्या ३० आणि ३१ तारखेला सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायतींचे कार्यदर्शी आणि जिल्हा प्रभारी सचिवांची बैठक बोलावण्यात …
Read More »Recent Posts
शिवस्वराज संघटनेतर्फे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन वजा इशारा…
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवश्यक त्या खतांचा पुरवठा वेळेत आणि योग्य दरात करण्यात यावा यासाठी शिवस्वराज फाऊंडेशन आक्रमक. खानापूर तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी व उसाला खते घालण्यासाठी घाई गडबड सुरू आहे. अशा काळात तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला आवश्यक असलेले खत उपलब्ध होत नसल्याने कामे खोळंबताना दिसत …
Read More »वादळी वाऱ्यामुळे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
नैसर्गिक आपत्तीचा आढावा कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे शेती, फळपिके, घरे व गोठ्यांचे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची आढावा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta