नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान गोंधळून गेला आहे. म्हणूनच तो सतत भारतात अयशस्वी हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर एका मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दहशतवाद्यांचा हा प्रयत्न यशस्वीरित्या उधळून …
Read More »Recent Posts
भारताची ड्रोन विमाने इस्लामाबाद, कराचीत पोहोचली; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हलवले
नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर आणि वेगवान ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. भारतीय सैन्याने गुरुवारी रात्री लाहोर, कराची आणि इस्लामाबादपर्यंत आत शिरुन ड्रोन हल्ले केले होते. त्यामुळे पाकिस्तानने दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा या तिघांना सेफ हाऊसमध्ये हलवले आहे. काही जणांच्या मते …
Read More »पाकिस्तान भारतासोबत नडत राहिला अन् देशाचा एक तृतीयांश भाग गमावला; बलोच आर्मीने झेंडा फडकवला!
नवी दिल्ली : एकीकडे भारत पाकिस्तानात घुसून कारवाई करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याला बलोच लिबरेशन आर्मीने घेरले आहे. बलोच आर्मीने जवळपास पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला. केच, मस्टंग आणि कच्छीमधून बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवले. तसेच बहुतांश भागात पाकचे झेंडे काढून बलोच आर्मीने त्यांचे झेंडे फडकावले आहेत. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta