नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने जम्मूमधील अनेक ड्रोन नष्ट केले आहेत. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील …
Read More »Recent Posts
बेळगावातील मलप्रभा जलाशयाला कडक सुरक्षा व्यवस्था
बेळगाव : ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशातील आणि राज्यातील सर्व धरणांची आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि बेळगावातील मलप्रभा जलाशयासाठी कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जलाशयांची सुरक्षा आधीच वाढवण्यात आली आहे आणि बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील मलप्रभा धरणासाठी …
Read More »वंदे भारत एक्सप्रेस लवकरच बेळगावपर्यंत : खासदार जगदीश शेट्टर
बेळगाव : आता बेळगावकरांसाठी देखील नवीन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे, अशी घोषणा बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली. बंगळूरु-धारवाड दरम्यान सध्या सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस सेवा बेळगाव शहरापर्यंत वाढवण्यासाठी केंद्रीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta