Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

‘आयटी कर्मचाऱ्यांनी १४ तास काम करावे’, कर्नाटकच्या प्रस्तावावर कामगार संघटनाची नाराजी

  बंगळुरू : कर्नाटक हे आयटी कंपन्यांचे हब मानले जाते. बंगळुरूमध्ये अनेक आयटी कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. जगभरातील आयटी प्रोफेशनल याठिकाणी काम करतात. आता कर्नाटकमधील आयटी कंपन्यांचा एक निर्णय वादात अडकला आहे. येथील आयटी कंपन्यांनी कर्नाटक सरकारला कर्मचाऱ्यांचा कामाचा दिवस १४ तासांचा करण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावाचा आता कामगार …

Read More »

कर्नाटकातील काही जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जाहीर

  बंगळुरू : कर्नाटक राज्यात पावसाचा जोर कायम आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे डोंगराळ भागात परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पाऊस सतत पडत असून 21 आणि 22 जुलै रोजी हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. किनारपट्टी आणि पर्वतीय भागात …

Read More »

खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

  खानापूर : प्रति वर्षाप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच इतर इयत्तेतील गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाते त्यानुसार खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विविध गावातील शाळांमध्ये एकत्र शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. खानापूरमधील शिरोली केंद्रावर हा वितरणाचा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख …

Read More »

नियती फाउंडेशनतर्फे डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर

  खानापूर : नियती फाउंडेशन आणि श्री गुरुदेव फाउंडेशन यांच्यावतीने आज शनिवार दिनांक 20 जुलै रोजी डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर नियती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी बसवराज हापळी, ऍड. रुद्रगौडा पाटील व नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्मचारी उपस्थित होते. या शिबीराचा …

Read More »

शोकांतिका! एका महिलेला उपचारासाठी चक्क तिरडीवरून आणले!

  खानापूर : एकीकडे देश तंत्रज्ञानात विकसित होत चंद्रावर पोचला असला तरी गावे मूलभूत सुविधांपासून अद्याप वंचित आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे लोटली तरी देखील ग्रामीण भागातील अनेक गावे शासनाच्या सोयीसुविधांपासून वंचित आहेत. याचा प्रत्यय नुकताच खानापूर तालुक्यातील आमगाव गावात आला असून गावातील एका महिलेला उपचारासाठी चक्क तिरडीवरून 4 …

Read More »

जांबोटी – चोर्ला मार्गावर वाहतूक कोंडी; वाहतूक मार्गात बदल

  खानापूर : पश्चिम घाटात सतत पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही पावसाचा जोर कायम आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूल जीर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक मार्ग बदलण्यात आला आहे. बेळगाव शहरातून जांबोटी- चोर्ला मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांनी पिरनवाडी क्रॉसजवळ डावीकडून वळण घेऊन …

Read More »

वाल्मिकी महामंडळ घोटाळा; सरकार ८५ कोटी रुपये वसूल करणार : सिद्धरामय्या

  भाजपच्या भ्रष्टाचारावर टीका बंगळूर : सरकार एसटी विकास महामंडळात लुबाडलेले ८५.२५ कोटी रुपये वसूल करण्याच्या प्रक्रियेत आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी भाजपच्या भ्रष्टाचारावर टीका करताना आणि भगवा पक्ष सत्तेवर असताना २१ घोटाळे सूचीबद्ध केले. महर्षी वाल्मिकी विकास महामंडळमधील घोटाळ्यावर विधानसभेत झालेल्या चर्चेला सिद्धरामय्या उत्तर देत होते, ज्यांच्या भाषणात …

Read More »

विधानसभेत गदारोळ, धरणे आंदोलन सुरूच

  गोंधळातच विधेयके सादर बंगळूर : महर्षी वाल्मिकी विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा आणि सीबीआय चौकशीची मागणी करत भाजपने विधानसभेत धरणे धरल्याने कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. कांही वेळ सभागृहाचे कामकाजही तहकूब करावे लागले. आज सकाळी सभागृहाचे सत्र सुरू असताना, भाजप आणि धजदचे आमदार सभापतींच्या खुर्चीशेजारी असलेल्या वेलमध्ये …

Read More »

नियती फौंडेशनच्या वतीने उद्या खानापूरात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर

  खानापूर : नियती फौंडेशन आणि श्री गुरुदेव फौंडेशन यांच्या वतीने उद्या दिनांक 20 जुलै रोजी डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सर्वत्र डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजाराने थैमान घातले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियती फौंडेशनतर्फे सदर लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उद्या …

Read More »

शट्टिहळ्ळी – मरणहोळ पूल पाण्याखाली

  दड्डी : शट्टिहळ्ळी ता. हुक्केरी येथील घटप्रभा नदीला पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यातील पावसाची संततधार वाढली असून शट्टिहळ्ळी -मरणहोळ पूल दिवसभराच्या पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. आज दिवसभर जोरात पडत आसलेल्या या पावसामुळे बंधाऱ्यावर पाणी आले असून बंधारा पाण्याखाली गेला आहे. गेल्या 15 दिवसापासुन मोदगा बंधारा पाण्याखाली गेला आहे. …

Read More »