Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

शैक्षणिक वर्षात राज्यात ५०० पब्लिक स्कूल : मंत्री मधु बंगारप्पा

  बंगळूर : आम्ही शैक्षणिक वर्षात कर्नाटकात ५०० पब्लिक स्कूल सुरू करणार आहोत, असे सांगून शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी, पुढील ३ वर्षांत ३ हजार कर्नाटक पब्लिक स्कूल सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. म्हैसूर येथील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “आम्ही सीएसआर अनुदानांतर्गत पब्लिक स्कूल सुरू करणार …

Read More »

प्रज्वलचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला

  विमानतळावरच अटकेची शक्यता; ३१ रोजी होणार आगमन बंगळूर : सेक्स स्कँडलमध्ये गुंतलेले हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे प्रज्वलला आता विमानतळावरच अटक होण्याची शक्यता आहे. त्याने वकीलामार्फत आजच लोकप्रतिनीधी विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. बंगळुर येथील विशेष न्यायालयाने बुधवारी हसनचे खासदार …

Read More »

दत्त खुले नाट्यगृहाजवळील पाणी वापरात आणा

  निपाणी (वार्ता) : शहरात पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर कोडणी-गायकवाडी येथील खणीतील पाणी उपसा करून तलावामध्ये सोडण्याची मागणी होत आहे. याशिवाय शहरात असणाऱ्या दत्त खुले नाट्यगृहाजवळील तलावातील पाणी वापरात आणावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांनी केली आहे. पंकज गाडीवड्डर म्हणाले, इ.स. गेल्या चाळीस वर्षापासून येथील वड्डर समाज गायकवाडी येथील …

Read More »

खानापूर येथील जवानाचे निधन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कक्केरी येथील सैनिक मंजुनाथ अंबडगट्टी (वय ३५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या 16 वर्षांपासून मंजुनाथ हे भारतीय लष्कराच्या इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. गेल्या शुक्रवारी एका अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना दिल्लीतील मिलिटरी बीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; खानापूर तालुका समितीच्यावतीने आवाहन

  खानापूर : 1986 मध्ये झालेल्या कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी (ता.१) रोजी सकाळी साडेआठ वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. भाषावार प्रांतरचना करण्यात आल्यापासून सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी मराठी भाषिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. तरीही …

Read More »

विधानपरिषद निवडणुक : जागा सात, ईच्छुकांची संख्या ३०० हून अधिक

  शिवकुमार; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना बंगळूर : राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी ३०० हून अधिक तिकीट इच्छुक असल्यामुळे पक्षाचे नेतृत्व ‘कठीण स्थितीत’ आहे, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री आणि केपीसीसीचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार या संदर्भात हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी दिल्लीला …

Read More »

वाल्मिकी महामंडळ घोटाळ्यात माझी भूमिका नाही

  मंत्री नागेंद्र; तीन अधिकाऱ्यांविरुध्द एफआयआर बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळाच्या मनी ट्रान्सफर घोटाळ्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे अनुसूचित जमाती विकास आणि क्रीडा मंत्री बी. नागेंद्र यांनी स्पष्ट केले. कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळ (केएमव्हीएसटीडीसी) चे लेखाधिकारी चंद्रशेखरन पी. यांनी काल आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी डेथ नोट लिहिली. …

Read More »

स्थानिक ऊसतोडणी टोळ्यांना प्राधान्य

  फसवणुकीमुळे वाहन मालकांचा पवित्रा कोगनोळी : ऊस गळीत हंगामात बाहेरच्या टोळ्यांकडून फसवणुकीचे प्रकार काय नवीन नाहीत. परंतु त्याला पर्याय म्हणून मुकादम अथवा वाहन मालकांनी स्थानिक ऊसतोडणी मजुर टोळ्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये केवळ फसवणूक होण्याचीच भीती असल्याने स्थानिक मजुरांचे महत्त्व वाढले आहे. साखर कारखाने प्रामुख्याने परिसरातील सहाचाकी …

Read More »

78 हजार किमतीचे म्हशीचे मांस जप्त; खानापूर पोलिसांची कारवाई

  खानापूर : बेळगाव-गोवा मार्गावरील गुंजी येथील माऊली देवस्थान जवळील वळणावर आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी अज्ञात व्यक्ती गोमांस विक्रीच्या तयारीत असल्याच्या माहितीच्या आधारे खानापूर पोलिसांनी एक महिंद्रा बोलेरो गाडी व त्यामध्ये असलेले 78 हजार रुपयांचे म्हशीचे 600 किलो मांस जप्त करण्यात आले. परंतु मांस विक्री करणारे गाडी …

Read More »

गणेबैल टोलनाका मनमानी कारभाराविरोधात कॉंग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

  खानापूर : गणेबैल येथील टोलनाक्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील नागरिक, शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर रास्ता रोको करून आंदोलन केले. कित्येक महिने उलटून गेले तरी एनएचएआयने व केंद्र सरकारने आपला शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांना भरपाई दिली गेली नाही. तसेच टोलपासून साधारण 5 किमी च्या अंतरातील सर्व गावातील वाहनांना टोल …

Read More »