बंगळूर : उडुपी येथील एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची पोलिसांचे पथक चौकशी करत आहे. सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे उडुपी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक के. अरुण यांनी बुधवारी सांगितले. तांत्रिक पुरावे आणि गुप्तचर अहवालाच्या आधारे संशयित प्रवीण चौगले (वय ३९) याला बेळगावातील कुडची येथून ताब्यात घेण्यात आले …
Read More »बी. वाय. विजयेंद्र यांनी स्वीकारली भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे
बेंगळुरू : बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांनी भाजपच्या अनेक नेत्यांच्या अनुपस्थितीत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्यांना मावळते अध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यात आली माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी याची साक्ष दिली. तत्पूर्वी भाजपच्या जगन्नाथ भवनात पूर्णाहुती होम पार …
Read More »बोरगांव बस स्थानकातून महिलेची चेन लंपास
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना एका महिलेचे अज्ञातानी चेन लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता.१४) घडली. सदर महिलेने आरडाओरड केल्यानंतर चेन चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. बोरगाव येथील एक महिला बोरगाव बस स्थानकातून हुपरी- कुरुंदवाड बसमध्ये चढत असताना बसमध्ये आत गेल्यानंतर आपल्या गळ्यातील सोन्याची चेन …
Read More »निपाणीत दिवाळी पाडव्याची कोट्यवधीची उलाढाल
दुचाकी, सायकलची विक्री; कापड, भांडी दुकानातही गर्दी निपाणी (वार्ता) : सोने-चांदीबरोबरच दुचाकी खरेदीस प्राधान्य देऊन ग्राहकांनी बाजारपेठेत मंगळवारी (ता. १४) दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधला. महागाईचे सावट असतानाही खरेदीसाठी दिवसभर गर्दी झाली होती. सोने ६० हजार २०० रुपये तोळा, तर चांदी ७० हजार ५०० रुपये किलो असतानाही निपाणी भागातील नागरिकांनी …
Read More »कारखान्यांनी ५५०० दर न दिल्यास लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा
राजू पोवार; निपाणीत रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटकासह सीमाभागातील महाराष्ट्रमधील साखर कारखान्यांनी तीन हजार रुपये पर्यंत जाहीर करून ऊस तोड सुरू केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे. याशिवाय उगाच हंगामातील ५०० रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून ५ हजार ५०० रुपये …
Read More »उद्यान, स्मशानभूमीसाठी नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बेनाडी मल्लिकार्जुन नगरातील लोकवस्ती वाढली आहे. पण या ठिकाणी स्मशानभूमी, बस स्थानक आणि उद्यान नसल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ वरील गोष्टींची पूर्तता करावी या मागणीचे निवेदन मल्लिकार्जुन नगरातील नागरिकातर्फे सुनील वराळे आणि गणेश शिरसिंगे यांनी तहसीलदार कार्यालयाला दिले. निवेदनातील माहिती अशी, गेल्या पंचवीस …
Read More »आप्पाचीवाडीजवळ अपघातात चार गंभीर जखमी
कोगनोळी : आप्पाचीवाडीजवळ अंधार लक्ष्मी मंदीर परिसरात मोटर सायकल व कार यांच्यात अपघात झाल्याची घटना सोमवार तारीख 13 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. यामध्ये मोटर सायकल वरील दोघे तर कार मधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोलाहून आदमापूर येथील बाळूमामा दर्शनासाठी जात …
Read More »बालकाच्या जिवदानासाठी आर्थिक मदतीचे आवाहन
खानापूर : केंचापूर गल्ली, खानापूर येथील शिवांश बिर्जे या मायलोमोनोसाइटिक ल्युकेमिया रोगग्रस्त अवघ्या 8 महिन्यांच्या बालकावरील उपचारासाठी, त्याला जीवदान देण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. शिवांश बिर्जे हा बालक मायलोमोनोसाइटिक ल्युकेमिया नामक रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. सध्या त्याच्यावर केएलई हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीचे वेदनादायी उपचार सुरू असले तरी जीवनदान मिळण्यासाठी …
Read More »महाराष्ट्रात जाणारी ऊसाची वाहने अडवली
स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा : हालशुगरला दिली खर्डा भाकरी निपाणी (वार्ता) : गतवर्षाच्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० चारशे रुपये मिळाले पाहिजेत. यंदाच्या हंगामातील उसाला प्रति टन ३५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१२) सायंकाळी चिकोडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रा.एन. आय. …
Read More »बुधवारी पदग्रहण, गुरूवारी कार्यकर्त्यांचा मेळावा
भाजपचे नुतन अध्यक्ष विजयेंद्र यांची माहिती बंगळूर : भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बुधवारी (ता. १५) पक्ष कार्यालयात पदभार स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे. जगन्नाथ भवन येथे सकाळी १० वाजता कार्यक्रम होईल. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते तुमकूर येथे पत्रकारांशी बोलत होते. मावळते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta