साखर आयुक्तालय भेट कोगनोळी : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून जवळपास सहा महिने झाले तरीही गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाचा आरएसएफ सुत्रानुसार हिशोब पुर्ण न करता फायनल बिल निश्चीत करण्यात आले आहे. सरकार व कारखानदार दोघेही संगनमताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बळी घेत असून राज्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन …
Read More »बंगळुरमध्ये ७.८३ कोटीचे अंमली पदार्थ जप्त; १४ अमली पदार्थ तस्करांना अटक
बंगळूर : विदेशी नागरिक आणि इतर राज्यांतील नागरिकांसह १४ अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून ७.८३ कोटी रुपयांची प्रतिबंधित औषधे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती बंगळूर पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या नार्कोटिक्स पथकाने दिली. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवडाभरात शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील …
Read More »पीओपीच्या मूर्तींची विक्री, वापर, विसर्जनावर बंदी
राज्य पर्यावरण विभागाचा आदेश जारी बंगळूर : गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तींची विक्री, वापर, विसर्जन करण्यास बंदी घातल्याचा आदेश राज्य पर्यावरण विभागाने जारी केला आहे. मुर्तींचे पाण्यात विसर्जन केल्यामुळे जलप्रदूषण आणि पर्यावरणाची हानी होते, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. गणेश चतुर्थी उत्सवाला केवळ तीन दिवस बाकी …
Read More »ऊसाला ५५०० दरासाठी ९ ऑक्टोबरपासून पदयात्रा
राजू पोवार यांचा इशारा : रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वच सहकारी साखर कारखाने सुरू होतात. यावेळी ऊसाला चांगला दर देण्याची घोषणा होते. पण कारखाने सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किरकोळ दर दिला जातो. त्यामुळे यावर्षी साखर कारखान्यांनी प्रति टन ३५०० रुपये आणि सरकारने २००० …
Read More »प्रत्येकांनी भारतीय संस्कृतीचे आचरण करावे
अदृश काडसिद्धेश्वर स्वामी; समाधी मठात श्रावण मासाची सांगता निपाणी (वार्ता) : हिंदू धर्म भारतीय संस्कृती ही जगाला आदर्श देणारी संस्कृती आहे. ही संस्कृती नेहमीच दुसऱ्याला देण्याचे सांगते. आपले साधू संत हे जगा आणी जगू द्या, असे सांगत असतात. मठ मंदिरे हे हिंदूचे भक्ती आणि शक्ती केंद्र आहेत. प्रत्येकाने आपल्या …
Read More »ख्रिश्चन समाजाच्या ट्रस्टीच्या निर्णयानुसार जमिनीची विक्री
योहान इम्यानुअल; समाजाच्या विकासासाठी निर्णय निपाणी (वार्ता) : ख्रिश्चन जागा खरेदी करत असतांना सरकारी नियमांनुसार खरेदी- विक्रीच्या सर्व नियमांचे पालन केले आहे. याला विरोध करणाऱ्यांनी आमच्याकडे कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे आमची कोणीही चुकीच्या पध्दतीने बदनामी करू नये, असे आवाहन शहा ए.व्ही. इन्फ्राचे अभिषेक शाह यांनी केले. शनिवारी …
Read More »महिला सक्षमीकरणासाठी ‘रवळनाथ’ची साथ
पोलीस उपनिरीक्षक उमादेवी : ‘रवळनाथ’ तर्फे हळदीकुंकू समारंभ निपाणी (वार्ता) : महिला सक्षम असल्या तरी त्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्याची गरज आहे. ‘रवळनाथ’ संस्थेने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कौशल्य विकास उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी साथ दिली आहे, असे मत शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक उमादेवी यांनी व्यक्त केले.श्री …
Read More »खानापूर शहर गणेशोस्तव महामंडळाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर
खानापूर : खानापूर शहर सार्वजनिक गणेशोस्तव महामंडळाच्या वतीने महामंडळाचे अध्यक्ष श्री. पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खानापूर तहसिलदार श्री. प्रकाश गायकवाड यांना निवेदन सादर केले. निवेदनात असे म्हटले आहे की, या वर्षी पाऊस हा फार कमी झाला त्यामुळे खानापूर तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून नदी, नाले …
Read More »गणेशोत्सव मंगळवारी अन् सुट्टी सोमवारी
प्रशासनाचा भोंगळ कारभार ; शासकीय नोकरदारातून नाराजी निपाणी (वार्ता) : शासनातर्फे वर्षभर विविध सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सुट्ट्या दिल्या जातात. आतापर्यंत सण उत्सवा दिवशीच सुट्टी जाहीर केली जात होती. मात्र यंदा सरकारने गणेशोत्सवाची सुट्टी सोमवारी (ता.१८) जाहीर केली आहे. तर विघ्नहर्ता गणेशाचे स्वागत मंगळवारी (ता.१९) होणार आहे. पण …
Read More »विरूपाक्षलिंग समाधी मठात सेंद्रिय शेती, गो-पालन
प्राणलिंग स्वामींचा पुढाकार ; मठात आज श्रावण समाप्ती महोत्सव निपाणी (वार्ता) : येथील चिकोडी रोडवरील वीरुपक्षिंग समाधी मठात प्राणलिंग स्वामींच्या मार्गदर्शनाखाली श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ ट्रस्ट तर्फे शनिवारी (ता.१६) श्रावण समाप्ती महोत्सव होत आहे. या मठामध्ये केवळ धार्मिक कार्यक्रम होत नसून सेंद्रिय शेती, गोपालन, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, योग, प्राणायाम, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta