Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

नदीतील पंपसेट काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील मलिकवाड गावाजवळ दूधगंगा नदीतून मोटार पंपसेट काढण्याच्या प्रयत्नात एका शेतकऱ्याचा विजेच्या तारेला धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना घडली. वडागोळ गावातील अण्णाप्पा नायडू खोत (४२) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मलिकवाड गावाजवळ दूधगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने शेतकरी आण्णाप्पा खोत हे एका सहकाऱ्यासह मोटार पंपसेट …

Read More »

चापगावात यडोगा हद्दीत घरफोडी, नागरिकांतून घाबराट

  खानापूर (प्रतिनिधी) : चापगाव (ता. खानापूर) गावच्या यडोगा रोडवरील रमेश तुकाराम पाटील यांच्या घरात चोरी झाल्याची घटना शनिवारी दि. ८ रोजी उघडकीस आली. चोरट्यांनी पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असुन तिजोरी फोडली व त्यातील कपडे अस्ताव्यस्त करून काहीतरी सापडते काय याचा प्रयत्न केला असुन त्यामध्ये कानातील सोन्याचे मनी …

Read More »

रामपूरच्या शर्यतीत दानोळीची बैलजोडी प्रथम

  महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजन : मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण निपाणी (वार्ता) : रामपूर (ता. चिकोडी) येथे महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजित दुबैली गाड्यांच्या शर्यतीत दानोळीच्या अमोल पोवार यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे १० आजाराचे बक्षिस पटकाविले. तर बंडा हवालदार-तळदगे व विक्रम शेटे- अक्कोळ यांच्या बैल गाडीने अनुक्रमे द्वितिय व तृतीय क्रमांकाची …

Read More »

कर्नाटक राज्याचे अर्थसंकल्प जनहिताचे : राजेंद्र पवार वडर

  निपाणी (वार्ता) : कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापण होऊन महिना लोटला नाही. इतक्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडलेले अर्थ संकल्प हे योग्य आणि जनसामान्य जनतेचा विचार करून मांडण्यात आलेले आहे. या अर्थ संकल्पआत कष्टकरी, शेतकरी, गोर गरीब आणि जनसामान्य जनतेचा विचार करून अर्थ संकल्प सादर करण्यात आले आहे. तो अर्थसंकल्प सर्वांनाच …

Read More »

खानापूरसह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच; कणकुंबीत ५८.४ मी. मी. पावसाची नोंद

  खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात पावसाला उशीरा सुरूवात झाली. जुन महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे भात पेरण्या वेळेत झाल्या नाहीत. भात उगवण योग्य झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणी संकट आले. काही भागात भात लागवडीसाठीची तयारी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात पावसाने तुरळक सुरूवात केली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून …

Read More »

वाळूने भरलेली लॉरी पलटी; सुदैवाने बचावला लॉरी चालक

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाजवळ निपाणी-मुधोळ राज्य महामार्गाच्या कडेला उभी असलेली वाळूने भरलेली लॉरी स्वतःहून पलटी होऊन लॉरी चालक सुखरूप बचावला. यरगट्टीहून निप्पाणीकडे वाळूची वाहतूक करणाऱ्या चन्नाप्पा गोविंदप्पागोळ या चालकाने रस्त्याच्या कडेला टिप्पर न्युट्रल करून खाली उतरला होता . अचानक हा टिप्पर महामार्गालगत उलटला. सुदैवाने चालक या वाहनातून …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघटनेची 10 जुलै रोजी महत्त्वाची बैठक

  खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना, उपघटक खानापूर तालुका, यांची महत्त्वाची मासिक बैठक सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता श्री संत ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष व समिती यांनी केले आहे. या बैठकीत …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या सादर करणार आज १४ वा अर्थसंकल्प!

  बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सादर करत असलेला हा 14वा विक्रमी अर्थसंकल्प आहे. त्यामुळे साहजिकच नवीन सरकार आणि सिद्धरामय्या यांच्या बजेटकडून लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी 12 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. याद्वारे राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचे …

Read More »

विद्युत भारित तारेच्या स्पर्शाने सोलापूरच्या भाजी विक्रेत्याचा निपाणीत मृत्यू

  निपाणी (वार्ता) : येथील आठवडी बाजारात भाजी विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्याला डीपी मधील विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.६) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मारुती ज्योत्याप्पा गोलभावी (वय ३२ रा. सोलापूर-संकेश्वर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलीस ठाणे आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, …

Read More »

खानापूर समिती पदाधिकारी निवडीचा तिढा सुटेल!; निमंत्रकांच्या भूमिकेकडे लक्ष

  खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी निवडीचा तिढा अधिक गुंतताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत मराठी माणसाचे पुरते पानिपत झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव झाला. हा पराभव मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारा होता. निवडणुकीनंतर चिंतन बैठक बोलावणे गरजेचे …

Read More »