Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

कर्नाटकातील चामराजनगरजवळ हवाई दलाचे ट्रेनर विमान कोसळले, दोन्ही पायलट सुरक्षित

बेंगळूरू : भारतीय हवाई दलाचे सूर्य किरण ट्रेनर विमान गुरुवारी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्याजवळ कोसळले. चामराजनगर शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोगापूरा येथील मकाली गावाजवळ ही घटना घडली. “या दुर्घटनेतून एका महिलेसह दोन्ही पायलट सुरक्षित बचावले आहेत. त्यांना बंगळूरला एअरलिफ्ट करण्यात आले आहे,” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. IAF चे एक …

Read More »

नदी काठावर मगरींचा वावर वाढला

  शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : जत्राटमध्ये पकडली सहा फूट मगर निपाणी (वार्ता) : वेदगंगा आणि दूधगंगा नदीच्या पात्रातील पाणी पूर्णपणे कमी झाले आहे. त्यामुळे पात्रातील लहान मोठ्या मगरी शेतीवाडीसह लोक वर्दळ असलेल्या रस्त्यावर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी कुन्नुर येथील नदीच्या पात्रात भली मोठी मगर आढळली होती. त्यानंतर बुधवारी (ता. ३१) …

Read More »

बुधवारी खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची हुलकावणी, शेतकऱ्यांतून नाराजी

  खानापूर : गेल्या चार दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची हुलकावणीच होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी पसरली आहे. बुधवारी सकाळी पासुनच उष्णता वाढली होती. दुपारी वाढत्या उष्णतेमुळे जीवाची लाहीलाही होत होती. संध्याकाळी जोराचा वारा सुटला. आकाशात काळे ढग दिसत मात्र काही वेळातच जोराचा वारा सुटला तसे ढग बघता बघता …

Read More »

राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता!

  बेंगळुर : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगळुरू शहर, ग्रामीण, म्हैसूर, चिक्कमंगळूरू, शिमोगा, कोडगु, हासन आणि कोलार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल. त्यामुळे या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरेकडील अनेक भागात पाऊस सुरूच होता आणि पाऊस पडत असलेल्या भागात …

Read More »

आप्पाचीवाडी- मत्तीवडे रस्त्यावरील पुलाचे काम रखडले

  तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी : गावकऱ्यांतून संताप कोगनोळी : आप्पाचीवाडी मत्तीवडे मार्गावरील कॅनॉल रस्त्यावरील पुलाचे काम रखडल्याने प्रवासी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पूल बांधकामाकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने काम रखडल्याची चर्चा नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. पूल बांधकामाकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या …

Read More »

कर्नाटकला ५ टीएमसी पाणी साेडावे : सिद्धरामय्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

  बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. त्यांनी लिहलेल्या पत्रात उत्तर कर्नाटकातील पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती सांगितली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी वारणा/कोयना जलाशयातून २ टीएमसी तर उजनी जलाशयातून 3 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला पत्राद्वारे केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

“…तर भाजपाचा पराभव करणं शक्य”, राहुल गांधींचं अमेरिकेत विधान

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (३१ मे) कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील सिलिकॉन कॅम्पसमध्ये राहुल गांधींनी नागरिकांना संबोधित केलं. तेव्हा राहुल गांधींनी भाजपाबाबत मोठं विधान केलं आहे. “विरोधी पक्ष एकत्रित झाला, तर केंद्रातील भाजपा सरकारचा पराभव करणं शक्य आहे,” असं राहुल गांधींनी कर्नाटकचं उदाहरण देत सांगितलं …

Read More »

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्णय

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे महत्त्वपूर्ण बैठक राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे आज 30 मे रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. यावेळी १ जून रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा असे आवाहन तालुका वासियांना करण्यात आले. १ जून रोजी …

Read More »

मुकादमांच्या भुलथापांना बळी पडू नका

कोगनोळी येथे ऊस वाहतूकदारांची बैठक : फसव्या मुकादमाबाबत सविस्तर चर्चा कोगनोळी : महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारे फसवे मुकादम कर्नाटक राज्यामध्ये आसरा घेऊन येथील ऊस वाहतूकदारांची फसवणूक करु नयेत. यासंदर्भात निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथे ऊस वाहतूकदारांची बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. वाहतूकदारांसह मान्यवर सदर …

Read More »

खानापूर तालुक्यात नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष- उपनगराध्यक्ष, ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष, तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकीकडे लक्ष

  खानापूर : निवडणूक म्हणजे पक्षाच्या अथवा संघटनेच्या नेते मंडळी, कार्यकर्ते यांची कसरत असते. नुकताच विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी शमली आहे. आता पुन्हा लक्ष लागले ते खानापूर नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडीकडे त्यांचा अडीच वर्षाचा कालावधी मे महिन्यात संपला आहे. आता पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या आरक्षणाची लवकरच …

Read More »