Tuesday , December 16 2025
Breaking News

देश/विदेश

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्यापासून अंतिम सुनावणी; दोन्ही गटाचे वकील करणार युक्तिवाद

  नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच 18 डिसेंबरपासून या प्रकरणातील अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर तीन दिवस ही सुनावणी सुरू असणार आहे. यातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करता येणार आहे. सुप्रीम …

Read More »

लोकसभेत घुसखोरी करण्यासाठी प्लॅन ‘ए’ आणि प्लॅन ‘बी’ तयार होता; मुख्य आरोपीची धक्कादायक माहिती

  नवी दिल्ली : लोकसभेत घुसखोरी करण्यासाठी प्लॅन ‘ए’ आणि प्लॅन ‘बी’ अशा दोन योजना आरोपींनी तयार केल्या होत्या. जर नियोजन केल्याप्रमाणे पहिली योजना यशस्वी ठरली नाही, तर पर्यायी योजना राबविण्याची तयारी ठेवण्यात आली होती. घुसखोरी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित झा यास अटक केल्यानंतर त्याच्याकडून ही धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक

  नवी दिल्ली : सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण चांगलच तापलं आहे. या मुद्यावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. या …

Read More »

संसद सुरक्षा भंग प्रकरण; सहा आरोपींपैकी दोघांचे कर्नाटक कनेक्शन

  बंगळूर : २००१ च्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (१३ डिसेंबर) सुरक्षेचा मोठा भंग करताना, कामकाज सुरू असताना दोघाजणानी अभ्यागतांच्या गॅलरीतून लोकसभेच्या चेंबरमध्ये उडी मारली, घोषणाबाजी केली आणि पिवळ्या रंगाचा रासायनिक धूर सोडल्याने सभागृहात घबराट आणि गोंधळ उडाला. यापैकी दोघा आरोपींचे कर्नाटक कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले …

Read More »

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर

  मुंबई : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याला मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर लगेचच अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. श्रेयसची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. श्रेयस तळपदेची प्रकृती कशी आहे? अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांना मोठा …

Read More »

संसदेच्या सुरक्षेवरून लोकसभेत गोंधळ, काँग्रेसचे ५ खासदार हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

  नवी दिल्ली : लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन घुसखोरांना धुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे नव्या संसदभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून आज  (१४ डिसेंबर) लोकसभेत खासदारांनी गोंधळ घातला. त्याच पार्श्वभूमीवर असभ्य वर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या ५ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांच्या निलंबनाचा …

Read More »

दोन अज्ञात संसदेत घुसले, कामकाजादरम्यान खासदारांच्या बाकांवरून उड्या, पिवळा धूर अन्…

  नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी …

Read More »

गुटखा कंपन्यांच्या जाहीराती! शाहरुख खान, अक्षय आणि अजय देवगणला नोटीस

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना गुटखा कंपन्यांच्या जाहिरातींबद्दल नोटीस जारी केल्याची माहिती देऊन अवमान याचिकेला उत्तर दिले आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला माहिती …

Read More »

१३ संशयित दहशतवाद्यांना अटक

  एनआयची कारवाई; बंगळूरसह पुणे, ठाणे, भाईंदरमध्ये छापे बंगळूर : जागतिक दहशतवादी संघटना ‘इसिस’ देशाच्या अनेक भागांत तोडफोडीची कृत्ये करण्याचा कट रचत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात ४४ हून अधिक ठिकाणी अचानक छापे टाकले. १३ संशयित दहशतवाद्याना ताब्यात घेतले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकात १, पुण्यात …

Read More »

कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका

  नवी दिल्ली : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक …

Read More »