Sunday , May 3 2026
Breaking News

देश/विदेश

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला

  नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा राजीनामा सोमवारी राष्ट्रपतींनी स्वीकारला. याबाबत माहिती देताना गृह मंत्रालयाने सांगितले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेनुसार दिल्ली सरकारच्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. दुसरीकडे, सीबीआयनंतर आता ईडीकडूनही सिसोदिया यांची चौकशी करण्यात येत आहे. ईडीने सिसोदिया यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी …

Read More »

कोनराड संगमा दुसर्‍यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; दोन उपमुख्यमंत्र्यांनीही घेतली शपथ

  कोनराड संगमा यांनी दुसर्‍यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. मेघालय विधानसभा निवडणूक 2023 साठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. 2 मार्च रोजी त्रिपुरा आणि नागालँडसह राज्य निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. कोनराड संगमा यांच्या …

Read More »

कॉर्पोरेट जगतानेही गुंतवणूक वाढवावी, पंतप्रधान मोदी यांचं आवाहन

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कॉर्पोरेट विश्वाला गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, कॉर्पोरेट जगताने गुंतवणूक वाढवावी आणि अर्थसंकल्प 2023-24 मध्ये दिलेल्या संधींचा लाभ घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (7 मार्च) ’आर्थिक क्षेत्र’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केलं. मोदी म्हणाले की, सरकारने …

Read More »

आरएसएस आणि मुस्लीम ब्रदरहूड सारखेच कारण राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे फुटलं नव्या वादाला तोंड

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लंडनमध्ये आहेत. तिथून ते विविध वक्तव्यं करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आहेत कारण त्यांचं नवं वक्तव्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि …

Read More »

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर; देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

  नवी दिल्ली : देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. राज्यपालांमुळे केंद्र आणि राज्यातही तणाव वाढल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करुन भाजप सोडून …

Read More »

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

  नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांना गुरुवारी (2 मार्च) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर डॉ. अरुप बासू …

Read More »

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं संजय राऊतांविरोधात पत्र; लहान मुलांचा फोटो शेअर केल्याने कारवाई करण्याचे आदेश

  मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्याविरोधात चौकशी आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने दिल्ली पोलिसांना पत्र पाठवलं आहे. संजय राऊत आणि राधव चढ्ढा यांनी राजकीय कारणासाठी ट्वीटरवर लहान मुलाचा फोटो वापरलाल्याने त्यांना हे पत्र पाठवण्यात आले …

Read More »

शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाकडे!

  निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. …

Read More »

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे राहणार, पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला

  मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरण आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण देण्याची मागणी ठाकरे गटाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. सत्ता संघर्षाचे हे प्रकरण तूर्तास पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. ठाकरे गटानं यासंदर्भात …

Read More »

शिवसेना सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा सुनावणी

  नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. १४ फेब्रुवारीरोजी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केल्यानंतर आज शिंदे गटाच्यावतीनेही हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावर आज निर्णय होण्याची …

Read More »