Tuesday , September 17 2024
Breaking News

मुख्य बातमी

भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 55 जवान दबले, 7 जणांचा मृत्यू

इम्फाळ : मुसळधार पावसामुळे मणिपूरमध्ये भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. यात घटनेत लष्कराचा एक कॅम्प मातीच्या ढिगार्‍याखाली दबला गेल्याचे सांगितले जात असून, आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मातीच्या ढिगार्‍याखाली अद्यापही अनेकजण दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 19 जणांना वाचवण्यात यश आले असून, गंभीर जखमींना …

Read More »

महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्ष : आज ५ वाजता ‘सर्वोच्‍च’ फैसला

नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी पाच वाजता सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी होणार आहे. याकडे महाविकास आघाडी सरकारसह संपूर्ण राज्‍याचे लक्ष वेधले आहे. सुनील प्रभू यांनी …

Read More »

देवेंद्र फडणवीसांची जेपी नड्डांसोबत तासभर खलबतं; सत्ता स्थापनेसंबंधी चर्चा झाल्याची शक्यता

नवी दिल्ली : राज्यात निर्माण झालेल्या अभूतपुर्व राजकीय संकटादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. भेटी दरम्यान राज्यात सरकार स्थापनेसंबंधीच्या शक्यतेसंबंधी उभय नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये जवळपास तासभर चाललेल्या बैठकी दरम्यान सर्व राजकीय …

Read More »

भाजपकडून आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

नवी दिल्ली : एनडीएकडून राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. एनडीएने महिलांना संधी देणार असल्याचे सांगत आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी आपला संयुक्त …

Read More »

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यातच राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान काँग्रेस खासदारांसोबत दिल्ली पोलिसांच्या कथित गैरवर्तनाचा आणि अग्निपथ योजनेचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसच्या शिष्टमंडळात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेस …

Read More »

अग्निवीरांबाबत सरकारची आणखी एक मोठी घोषणा; निवृत्तीनंतर मिळणार स्वस्त कर्ज

नवी दिल्ली : अग्निवीर योजनेबाबत देशभरात सुरू असलेल्या गदारोळात सरकार विविध घोषणा करून हा संपूर्ण वाद संपवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून या योजनेबाबत अनेक घोषणा केल्या जात आहेत. गृह मंत्रालयाच्या अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये आरक्षण जाहीर केल्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही काही घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये अग्निवीरांना स्वस्त …

Read More »

अखंड हिंदु राष्ट्राचे कार्य आता कोणीही रोखू शकत नाही!

पणजी : सध्या कालप्रवाह हिंदूंसाठी अनुकूल आहे. अगदी 10 वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्राचे पहिले अधिवेशन आयोजित केल्यावर सर्वजण साशंक दृष्टीने ‘हिंदु राष्ट्र’ शब्दप्रयोगाकडे पहात होते. आज मात्र 10 वर्षांनी संसदेत असो कि जनसंसदेत असो, ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द प्रचलित झाला आहे. पुरीच्या शंकराचार्यांचा ‘हिंदु राष्ट्रसंघ’, काशी विद्वत परिषदेची ‘संस्कृती संसद’ ते …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या नावाचे बनावट व्हॉटसप खाते; राजकीय व्यक्तींसोबत नागरिकांना मेसेज पाठवल्याने खळबळ

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याच्या नावाने बनावट व्हॉटसप खाते उघल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सय्यद एजाज (वय 42) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. सय्यदने सावंत यांच्या नावाने बनावट व्हॉटसप खाते उघडले आणि काही राजकीय व्यक्तींसोबत नागरीकांना मेसेज केला होता. …

Read More »

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) मोठी वाढ होऊ शकते. महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्के केला जाण्याची शक्यता आहे. 1 जुलै 2022 पासून या वर्षाच्या महागाई भत्त्याच्या दुसऱ्या टप्प्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली जाईल असा अंदाज या आधी वर्तवण्यात …

Read More »

अग्निपथच्या विरोधाचं लोण दक्षिणेत, सिकंदराबादमध्ये रेल्वे पेटवली, गोळीबारात एकाचा मृत्यू

सिकंदराबाद : केंद्र सरकारनं सैन्य दलातील भरतीसाठी सुरु केलेल्या अग्निपथ योजनेला उत्तर भारतातील राज्यातील युवकांनी विरोध केला. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सुरु झालेल्या आंदोलनाचं लोण दक्षिण भारतात पोहोचलं आहे. तेलंगाणामध्ये सिकंदराबादमध्ये रेल्वे स्टेशनवर हिंसक आंदोलन केलं आहे. आज सिकंदराबादमध्ये शेकडो तरुणांनी एकत्र येत रेल्वे गाड्यांचं आणि स्टेशनवरील दुकानांचं नुकसान केलं. सिकंदराबादमध्ये …

Read More »