Saturday , December 13 2025
Breaking News

निपाणी

बेल्लद बागेवाडी अर्बन सौहार्द बँकेच्या निपाणी शाखेचे उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : येथील अशोक नगरमध्ये बेल्लद बागेवाडी येथील बेल्लद बागेवाडी अर्बन सौहार्द संस्थेच्या निपाणी शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. आडी येथील मठाचे शिवानंद स्वामु व आडी दत्त मंदिर मठाचे परमात्माराज महाराजांच्या प्रमुख उपस्थितीतहा कार्यक्रम पार पडला. बँकेचे अध्यक्ष पवन कत्ती म्हणाले, १९४४ मध्ये स्थापन झालेली या बँकेची ही …

Read More »

निपाणीत कोरवी समाज भवनाचे श्रीमंत दादाराजे देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : येथे कोरवी गल्ली येथे श्रीमंत सिद्धोजी राजे निपाणकर -सरकार यांनी कोरवी समाजाला दिलेल्या जागेमध्ये समाजाने स्वखर्चाने समुदाय भावनाची निर्मिती केली आहे. त्याचे उद्घाटन श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर -सरकार यांच्या हस्ते करण्यात आले. समुदाय भावनाच्या उद्घाटन प्रसंगी कोरवी समाजातील महिला पाण्याच्या घागऱ्यांची सवाद्य मिरवणूक काढून भावनांमध्ये श्रीमंत …

Read More »

शिक्षक संघटनेच्या मागण्या मान्य कराव्यात

  राज्य सहशिक्षक संघ; पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्य प्रौढशाळा सहशिक्षक संघाच्या चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा शाखेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन देऊन विविध मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली आहे. सरकारी आणि अनुदानित माध्यमिक …

Read More »

ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी १२ रोजी आरक्षण सोडत

  आतापासूनच नेते मंडळीकडे फिल्डिंग; राजकीय हालचालींना वेग निपाणी (वार्ता) : ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर अडीच वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आरक्षण आले होते. सध्या अडीच वर्षाचा कालावधी संपुष्टात आला असून त्यानंतर आता अडीच वर्षाच्या कालावधीसाठी कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा आरक्षण प्रक्रिया पार पडणार …

Read More »

निपाणी बंदचे आवाहन मागे; उद्या सर्व व्यवहार सुरळीत

  निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि निपाणी येथील आक्षेपार्ह स्टेटसच्या घटनेमुळे दोन दिवसापासून निपाणी शहरातील वातावरण तनावग्रस्त बनले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध हिंदू संघटनांनी शुक्रवारी (ता.९) बंदची हाक दिली होती. यासंदर्भात गुरुवारी (ता.८) सायंकाळी बैठक होऊन शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांचा विचार करून शुक्रवारी (ता.९) पुकारलेला बंद मागे घेण्यात …

Read More »

नांदेड घटनेतील तरुणाला न्याय मिळावा

  जत्राट वेस बौद्ध समाजातर्फे घटनेचा निषेध : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : नांदेड जिल्ह्यातील बोंढार (हवेली) येथील बौद्ध तरुण अभय भालेराव या तरुणाचा जातीवादी गावगुंडानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरुन खून करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील मुलीवर अत्याचार करून तिचाही खून करण्यात आला …

Read More »

सोशल मीडियासह अफवावावर विश्वास ठेवू नका

  जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील; निपाणीत शांतता बैठक निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि निपाणी येथे काही अज्ञात व्यक्तींनी आपल्या मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस आणि फोटो ठेवून समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा समाजकंटकावर कारवाई केली असून या पुढील काळात सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता समाजात शांतता व …

Read More »

निपाणी बस स्थानकात महिलेचे गंठण चोरण्याचा प्रयत्न

  अर्धा भाग चोरट्यांनी पळवला : चार पैकी दोघेजण पोलिसांच्या ताब्यात निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना दोन महिलांचा पाठलाग करून चार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सव्वा तीन तोळ्याचे गंठण चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलांनी आरडाओरडा केल्याने दोन जण पोलिसांच्या ताब्यात तर दोन जण पळून जाण्यात …

Read More »

आक्षेपार्ह स्टेटसवरून निपाणीत तणाव!

  हिंदुत्ववादी संघटनेचे निवेदन ; चौकशीसाठी दोघांना ताब्यात निपाणी (वार्ता) : येथील देवचंद महाविद्यालय समोरील मुरगुड रोडवरील धर्मवीर संभाजी नगरात मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यासह समाज घातक घोषणा देणे व नामफलकाची तोडफोड करण्यात आली होती. याशिवाय काहींनी संभाजी महाराजांच्या सोबत स्वतःचे नाव जोडून महाराजांचा अवमान केला आहे. अशा व्यक्तीचे फलकावरील नाव …

Read More »

जवाहर तलावातील गाळ तात्काळ न काढल्यास आंदोलन

  श्रीराम सेना हिंदुस्तानचा इशारा; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाणी साठते. त्यानंतर तब्बल महिनाभर पाणी सांडव्यावरून वाहून वाया जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे अद्याप पाऊस सुरू न …

Read More »