Monday , December 8 2025
Breaking News

महाराष्ट्र

कसब्यात भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार; रवींद्र धंगेकरांचा विजय! हेमंत रासनेंनी मान्य केला पराभव

  मुंबई : गेल्या महिन्याभरापासूवन राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात …

Read More »

चंदगड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

  केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन…! चंदगड : राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चंदगड विधानसभेचे भाजपचे नेते शिवाजी पाटील यांच्या सहकार्याने चंदगड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन. या आरोग्य शिबिरात बालरोग, स्त्री रोग, जनरल तपासणी, हाडांचे …

Read More »

कोल्हापुरातील कणेरी मठावर कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायींचा मृत्यू

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी …

Read More »

परीक्षाकाळात ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा! : सुराज्य अभियान

  सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परिक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसांतून पाच वेळा वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्यांमुळे, तसेच अन्य काही लोकांकडून होणार्‍या ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भल्या पहाटेपासूनच रात्रीपर्यंत कर्कश्श आवाजात भोंगे वाजत असतात. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई …

Read More »

निवडणूक आयोग बरखास्त करा; उद्धव ठाकरे यांची मागणी

  मुंबई : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून या निर्णयावर आक्षेप घेण्यात येत आहे. आता निवडणूक आयोगच बरखास्त करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी आज पत्रकार …

Read More »

सरकारीकरण झालेली मंदिरे भक्तांकडे सोपवून त्याचे संचालन करण्यासाठी हिंदु मंडळ स्थापन करावे! : महंत श्री सुधीरदासजी महाराज

मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, चर्चसाठी सुद्धा ‘स्वतंत्र चर्च समिती’ (डायसेशन बोर्ड) आहे. हिंदूंच्या मंदिरांसाठी सुद्धा समिती किंवा मंडळाची स्थापना व्हायला हवी. हिंदूंच्या मंदिरांचे सुव्यवस्थापन व्हावे, यासाठी हिंदूंच्या समितीची आवश्यकता आहे. जी मंदिरे सरकारच्या ताब्यात आहेत, ती भक्तांकडे सोपवून त्याचे संचालन या समितीकडे द्यावे, असे आवाहन नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे …

Read More »

देवरवाडी येथील मारुती गल्लीच्या नामफलकाचे उद्घाटन व शिवजयंती

  देवरवाडी : देवरवाडी गावची वस्ती वसवल्यापासून प्रमुख गल्ल्यापैकी एक असणारी आणि वैजनाथ मंदिर कडे जाणाऱ्या मुख्य रस्ता असणाऱ्या मारुती गल्ली च्या नामफलकाचे अनावरण शिवजयंतीच्या निमित्ताने आज संपन्न झाले. मारुती गल्लीमधील एमजी बॉईज (मारुती गल्ली बॉइज्) यांच्या पुढाकाराने या फलकाची व कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती. शिवजयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी किल्ले …

Read More »

चंदगड तालुका उद्धव ठाकरे शिवसेनेकडून शिंदे गट व निवडणुक आयोगाचा जाहीर निषेध

  शिनोळी : उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. प्रभाकर खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट व निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करून आम्ही सगळे पक्षप्रमुख मा श्री. ऊद्धव ठाकरे यांच्यासोबत चंदगड तालुका पूर्णपणे उभा असल्याचे सांगितले. शिंदे गटाने कितीही दबाव व आमिषे दाखवली तरी तालुक्यातील लोक त्याला बळी पडणार नाहीत व येणाऱ्या …

Read More »

पहाटेच्या शपथ विधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊतांना देखील होती; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट

  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीची चर्चा पाहायला मिळत आहे. या शपथविधीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना देखील होती, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. मात्र यातच आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद …

Read More »

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे राहणार, पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला

  मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरण आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण देण्याची मागणी ठाकरे गटाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. सत्ता संघर्षाचे हे प्रकरण तूर्तास पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. ठाकरे गटानं यासंदर्भात …

Read More »