सोलापूर : यंदाच्या माघी यात्रेच्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे उत्पन्न चौपट वाढले असून देवाच्या चरणी तब्बल 4 कोटी 88 लाख 62 हजार 28 रुपयांचे भरभरुन दान मिळाले आहे. यामध्ये सोने, रोख देणगी पावती, हुंडी पेटीतील जमा रक्कम आणि भक्त निवास येथील उत्पन्नाचा समावेश आहे. या माघी काळात …
Read More »ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत राज्य सरकारनं पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे. ज्येष्ठ निरुपणकार …
Read More »आमदार हसन मुश्रीफांच्या तीन मुलांची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे. दाखल केलेल्या अर्जावर 16 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. राजकीय हेतूने अटक होण्याची शक्यता असल्याचा अटकपूर्व जामीन अर्जात उल्लेख करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने मुश्रीफांवर कथित …
Read More »आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?, कुवेतच्या कंपनीकडून मध्य प्रदेशात 26 हजार कोटींची गुंतवणूक
नागपूर : राज्य सरकार आणि प्रशासन जोरकस पाठपुरावा करण्यात कमी पडत असल्याने एकामागून एक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे. या मालिकेत कुवेत येथील एक कंपनी विदर्भाऐवजी मध्यप्रदेशात गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेला. ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; सूत्रांची माहिती
मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय …
Read More »खेळताना पिठात पडला, नाका तोंडात पीठ गेल्याने 9 महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत; अख्खं कोल्हापूर हळहळलं
कोल्हापूर : कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन पिठाच्या भांड्यात पडल्याने आज आपला जीव गमवावा लागला आहे. कृष्णराज राजाराम यमगर (वय 9 महिने, रा.जुना वाशीनाका) असं या गोड आणि गोंडस चिमुकल्याचे नाव असून ही घटना काल सायंकाळी साडेपाचच्या …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणावेळी विदर्भवाद्यांचा राडा
वर्धा – एका बाजूला बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात सामील होण्यासाठी अखंडितपणे लढा देत आहेत. तर,दुसऱ्या बाजूला विदर्भवासीय स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर आजही ठाम आहेत. याचाच प्रत्यय आजपासून सुरू झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी पाहायला मिळाला. संमेलनाचे उद्घाटन …
Read More »हसन मुश्रीफांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीची छापेमारी
कोल्हापूर : माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीने (ED) छापेमारी केली आहे. कागलमधील काही शाखांमध्येही ईडी अधिकारी पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात 11 जानेवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष …
Read More »‘जय जय महाराष्ट्र माझा’, हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित
मुंबई : महाराष्ट्राला राज्यगीत मिळाले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य …
Read More »मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात; कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. कार आणि लग्झरी बसची धडक होऊन अपघात झाला. कारचालकाचं नियंत्रण सुटल्याने कारनं बसला धडक बसली आणि हा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेनं जाणार्या या मार्गावर हा अपघात झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta