मुंबई : ईडीच्या छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत. कोल्हापुरात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दुसरीकडे हसन मुश्रीफांवर सातत्याने …
Read More »रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी कारवाई
मुंबई : रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. दापोलीमधील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचं पथक मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे. उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. आज त्यांच्यावर ईडीकडून कारवाई …
Read More »नितिन पाटील यांची शिनोळी राजर्षी शाहू विद्यालयाला संगणकाची भेट
शिनोळी (प्रतिनिधी) : शिनोळी येथील ग्राम पंचायत माजी सरपंच व विद्यमान सदस्य नितिन नारायण पाटील यांनी नुकताच एका कार्यक्रमामध्ये राजर्षी शाहू विद्यालयाला संगणक भेट दिला. यावेळी अध्यक्षस्थानी उपसरपंच पुंडलिक गवसेकर होते. “आज संगणक हा शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारला गेला आहे. आज विद्यार्थ्यांचे भविष्य संगणकाशी जोडलेले आहे. आपल्याला लिपिक …
Read More »शिनोळी रा. शाहू विद्यालयाला माजी विद्यार्थांच्याकडून पिण्याच्या पाण्याची टाकी भेटवस्तू
चंदगड : शिनोळी बु. येथील ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. या विद्यालयातील तसेच शिक्षणप्रेमी व क्रिकेटपटू यांनी शाळेला पिण्याची पाण्याची टाकी भेटवस्तू म्हणून भेट दिली. गावमर्यादित नुकत्याच क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये उपविजयता हनुमान इलेव्हन संघ यांनी रु. 3000 चे बक्षिस मिळाले. ते बक्षिस आपल्या गावातील …
Read More »मोक्याच्या क्षणी शिंदे-फडणवीसांची मोठी अडचण; कॅबिनेटमध्ये राज्यमंत्रीच नसल्याने बजेटबाबत नवा पेच
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतरचा पहिलावहिला अर्थसंकल्प गुरुवारी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या सरकारच्या काळातील पहिलाच अर्थसंकल्प आज सादर करतील. दुपारी दोन वाजता अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात होईल. यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक महत्त्वाचा पेच उभा …
Read More »पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग : ‘महावितरण’चा खेडूत स्पोर्ट्सला ‘शॉक’……! थरारक अंतिम सामन्यात १५ धावांनी मात
कांबळे, दळवी, तुपारे ठरले उत्कृष्ट खेळाडू तेऊरवाडी : चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित “पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३” स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महावितरण टीमने खेडूत स्पोर्ट्स ला शॉक देत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अजिंक्यपदाला गवसणी घातली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना महावितरणने ८ षटकात केलेल्या ४ बाद ९० धावांचा …
Read More »कसब्यात भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार; रवींद्र धंगेकरांचा विजय! हेमंत रासनेंनी मान्य केला पराभव
मुंबई : गेल्या महिन्याभरापासूवन राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात …
Read More »चंदगड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन
केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन…! चंदगड : राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चंदगड विधानसभेचे भाजपचे नेते शिवाजी पाटील यांच्या सहकार्याने चंदगड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन. या आरोग्य शिबिरात बालरोग, स्त्री रोग, जनरल तपासणी, हाडांचे …
Read More »कोल्हापुरातील कणेरी मठावर कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायींचा मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी …
Read More »परीक्षाकाळात ध्वनीप्रदूषण करणार्या मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा! : सुराज्य अभियान
सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परिक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसांतून पाच वेळा वाजणार्या मशिदींवरील भोंग्यांमुळे, तसेच अन्य काही लोकांकडून होणार्या ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भल्या पहाटेपासूनच रात्रीपर्यंत कर्कश्श आवाजात भोंगे वाजत असतात. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta