Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

यमगर्णी शाळेतील कुंड्यांची मोडतोड

  वर्षभरात तीनवेळा समाजकंटकांचे कृत्य; कारवाईची मागणी निपाणी (वार्ता) : यमगर्णी ता. निपाणी) येथील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळा आवारात असलेल्या कुंड्यांमध्ये शोभेसह औषधी रोपे व विविध जातींची रोपे विद्यार्थी व शिक्षकांनी लावली आहेत. परंतु काही समाजकंटकांनी या कुंड्यांची गेल्या वर्षभरात तीनवेळा मोडतोड केली आहे. त्यामुळे संबंधितावर योग्य ती कारवाई …

Read More »

शरद पवार गटाची आज दुपारी बैठक; महत्वाच्या विषयांवर चर्चा

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाची आज (5 ऑगस्ट) दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टनंतर सुरु होणारा शरद पवार यांचा दौरा, जर पक्ष चिन्ह गेलं तर ते कोणतं असावं, प्रतिज्ञापत्र भरण्याची …

Read More »

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; ३ ठार

  बिष्णूपूरम : मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ४) उशिरा सुरू झालेल्या संघर्षात तीनजण ठार झाले. परिसरातील अनेक घरेही अज्ञातांनी पेटवून दिली. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहे. सशस्त्र दल आणि मणिपूर पोलिसांनी जिल्ह्यातील कांगवई आणि फुगाकचाओ भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हिंसाचारात तिघेजण ठार बिष्णूपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या …

Read More »

न भूतो न भविष्यति; 21 ते 23 जानेवारी दरम्यान होणार अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

  पंतप्रधान मोदींना पाठवलं निमंत्रण नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. अयोध्यातील मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख समोर आली आहे. पुढील वर्षी 21 ते 23 जानेवारी दरम्यान अयोध्येतील मंदिरातील गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रस्टतर्फे निमंत्रण देण्यात …

Read More »

दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत तीन जवान शहीद; कुलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरू

  कुलगाम : जम्मू-काश्मीरमधील कुलगामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या दरम्यान झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात आधी हे तीन जवान जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना या तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, कुलगाममधील चकमक थांबली असली तरी सुरक्षा दलाने या ठिकाणी …

Read More »

केंचेवाडीच्या विकासाला मिळणार गती, ४० लाखांचा निधी मंजूर

चंदगड : चंदगड मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या फंडातून ४० लाखांचा निधी मंजूर झाल्याने केंचेवाडी (ता. चंदगड) गावच्या विकासाला गती मिळणार आहे. केंचेवाडी गाव चंदगड अडकूर या राज्य महामार्ग १८९ मार्गापासून आतमध्ये आहे. या गावाला जाण्यासाठी आमरोळी, सातवणे व केरवडे फाट्यावरून दोन ते तीन किमी अंतर चालत जावे …

Read More »

गांजा विक्री प्रकरणी खानापूरात एकाला अटक

  खानापूर : खानापूर – असोगा रोडवर 600 ग्रॅम गांजा जप्त करून याप्रकरणी एकाला खानापूर पोलिसांनी अटक केली आहे. खानापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक गिरीश एम. आणि गांजा विक्री करणाऱ्या दीपक कुधाळे याला अटक करण्यात आली. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 600 ग्रॅम गांजा आढळून आला. खानापूर पोलिसांनी …

Read More »

आण्णाभाऊ साठेचे कार्य समाजाला प्रेरणादायी

  राजेंद्र वडर : गळतगा येथे अण्णाभाऊ साठे जयंती निपाणी (वार्ता) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला पोषक तर होतेच. शिवाय त्यांनी समाजाच्या सुधारणेसाठी नेहमीच कार्य केले आहे. आपल्या शाहिरीतून त्यांनी समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपराना बंद केल्या. आजही त्यांचे आचार, विचार आणि संस्कार समाजाला प्रेरणादायी ठरतात. फक्त त्यांची जयंती …

Read More »

वैश्यवाणी युवा संघटननेतर्फे 15 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

  बेळगाव : वैश्यवाणी युवा संघटना, बेळगाव यांच्यातर्फे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सन 2018 मध्ये युवा संघटनेतर्फे खास बेळगावकरांसाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. बेळगावातील रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमास न भूतो न भविष्यती असा उदंड प्रतिसाद देऊन. वैश्यवाणी युवा संघटनेच्या पुढील वाटचालीस बळ दिले होते. त्यानंतर च्या काळात …

Read More »

यमकनमर्डी पोलिस ठाण्यात बस नेऊन विद्यार्थ्यांनी छेडले आंदोलन

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी पोलीस ठाण्यात बीरहोली गावातील विद्यार्थ्यांनी बस आणून आंदोलन केले. संकेश्वर, यमकनमर्डी आणि आसपासच्या शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दररोज बीरहोळी गावातील शेकडो विद्यार्थी येतात. मात्र एक बस सकाळी 9 वाजता येत असल्याने शेकडो विद्यार्थी व नागरिकांना प्रवास करता येत नसल्याने त्यांनी संकेश्वर, हत्तरगी परिवहन …

Read More »