Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

जयंत पाटील राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त, तटकरे नवे अध्यक्ष : प्रफुल पटेल

  मुंबई : जयंत पाटील राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करण्यात आल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. सुनिल तटकरे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक धोरणासंदर्भात सूचना करायची होती. आम्ही सुचित करु ईच्छितो की संघटनात्मक दृष्टीनं नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या मागच्या दिल्लीच्या …

Read More »

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी, शरद पवारांचा मोठा निर्णय

  मुंबई : पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी घेतला आहे. या आधी खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांवर कारवाई करावी अशी मागणी करत शरद पवारांना एक पत्र लिहिलं होतं. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली …

Read More »

मराठी अंगणवाडी शिक्षिका अर्जासाठी प्रथम भाषा कन्नड विषयाची अट अन्यायकारक!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात अंगणवाडी शिक्षिका भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. खानापूर तालुका हा मराठी भाषिक तालुका असुन तालुक्यात ८० टक्के नागरीक मराठी भाषिक आहेत. तर केवळ २० टक्के नागरीक कन्नड भाषिक आहेत. अशा तालुक्यात जर अंगणवाडी शिक्षिका भरतीच्या वेळी सरकारने अर्जदाराना प्रथम भाषा १२५ मार्काचा कन्नड विषय …

Read More »

अजित पवारांसोबत गेलेले कांही आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटील

  मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. पक्षातील काही प्रमुख नेते आणि अनेक आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. जे आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत, ते पुन्हा राष्ट्रवादीत …

Read More »

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

  मुंबई : अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडला. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणार यावे अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळत आहेत. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची साथ देऊया, असा सूर महाराष्ट्र नवनिर्माण …

Read More »

रिद्धी सिद्धी महिला मंडळाचे उद्घाटन

  बेळगाव : एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके अध्यक्षा मोलिषका पवार यांनी टेंगिनकेरा गल्ली येथील रिद्धी सिद्धी महिला मंडळाचे नुकतेच उद्घाटन केले. यावेळी या कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी त्यांनी मंडळाच्या फलकाचे अनावरण केले. प्रारंभी स्वागतगीत गाण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला यावेळी नगरसेविका …

Read More »

भीमापूरवाडीतील सुवर्णंग्रामचे कामे अर्धवट स्थितीत

  राजेंद्र वडर यांचा आरोप; अधिकारी, ठेकेदारांचे संगनमत निपाणी (वार्ता) : भीमापूरवाडी गावाला २०१६-१७ साली सुवर्णं ग्राम योजनेत निवड करून पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या कामामुळे गावाचा सर्वांगीण विकास होणार असे वाटत असताना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमताने कामात आर्थिक व्यवहार करून काम अपूर्ण करण्यात आले आहे, …

Read More »

‘नवहिंद सोसायटी’च्यावतीने सोने परिक्षण व मूल्यांकन प्रशिक्षण शिबीर संपन्न

  बेळगाव : ‘नवहिंद सोसायटी’ नवनवीन उपक्रम राबवून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असते. सर्वसामान्यांचे हित जपणारी सोसायटी म्हणून परिचित आहे. या सोने परिक्षण आणि मूल्यांकन प्रशिक्षण शिबिराचा सोसायटीच्या व्यवसायासाठी चांगला उपयोग होण्यास मदत होईल’, असे विचार माजी नगरसेवक श्री. नेताजीराव जाधव यांनी शिबिराचे उद्घाटन करताना मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवहिंद …

Read More »

वीर सौध योगा केंद्रातर्फे गुरू पौर्णिमा साजरी

  बेळगाव : टिळकवाडी -येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. काव्या कारेकर हिने स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली वाय पी नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करुन गुरू पौर्णिमेचे महत्त्व विषद केले. आईवडिलांसमान गुरूची महती महान आहे. गुरु इतरांना ज्ञान देऊन आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात …

Read More »

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकाची भूमिका महत्त्वाची

  उत्तम पाटील; कुर्ली येथे एस. एस. चौगुले यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : आजचा विद्यार्थी व त्याची मानसिकता बदलली आहे. पालकांच्या वाढत्या अपेक्षा, बदलत चाललेले सामाजिक वातावरण मोबाईलचा अति वापर, यामुळे विद्यार्थी भरकटत चालला आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता असली तरी विद्यार्थ्यांच्या क्रयशक्तीला चालना देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेतांना प्रतिभावंत विद्यार्थी …

Read More »