Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

युद्ध, कोविड असूनही भारतात विक्रमी गुंतवणूक

  पंतप्रधान नरेंद्र मोदी, बंगळूरातील गुंतवणुकदारांच्या मेळाव्याचे उद्घाटन बंगळूर : युद्ध आणि कोविड महामारीचे परिणाम असूनही जग भारताकडे पाहत आहे. देश विक्रमी गुंतवणूक आकर्षित करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘इन्व्हेस्ट कर्नाटक २०२२’ या बंगळूरातील जागतिक गुंतवणुकदारांच्या मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. या …

Read More »

छ. शिवरायांच्या मूर्तीची बिजगर्णीत आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना

  बेळगाव : सोमवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बिजगर्णी गावात छ. शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धारीत मूर्तीची आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, उल्लेखनीय कामगिरी करणारे राष्ट्रपुरुष हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत तर त्यांच्या मूर्ती भावी पिढीसाठी वंदनीय आहेत. अशा राष्ट्रपुरुषांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संधी …

Read More »

काळ्या दिनाच्या सभेत शुभम शेळकेची मुक्ताफळे!

  बेळगाव : काळ्या दिनाच्या सायकल फेरीनंतर मराठा मंदिर येथे परंपरेनुसार जाहीर सभा घेण्यात आली. समितीच्या ज्येष्ठ नेत्यांची भाषणे चालू होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या भाषणानंतर सभेचा समारोप लवकर करायचे असे ठरले होते, मात्र उपस्थितांच्या निष्ठेचा अपमान करत “मीच काय तो एकटा …

Read More »

महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी चळवळ

माजी मंत्री सतीश जारकीहोळी : मानव बंधुत्व वेदिकेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : देश आणि राज्यांमध्ये भाजप सरकार आल्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगेबाबा महाराज त्यांचे विचार संपवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून गेल्या …

Read More »

काळा दिन संपूर्ण महाराष्ट्रात पाळला पाहिजे : माजी आमदार के. पी. पाटील

  बेळगाव : काळा दिन हा फक्त सीमाभागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पाळला गेला पाहिजे. केवळ औपचारिकता म्हणून विधिमंडळात ठराव मांडणे आणि भाषण करणे इतकेच महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नांकडे गांभीर्याने पहात नाही. तेव्हा आता महाराष्ट्र सरकारला झोपेतून जागे करायची वेळ आली आहे, असे वक्तव्य राधानगरीचे माजी आमदार …

Read More »

निपाणीत किल्ला प्रतिकृतीचे उद्घाटन

बालचमुंनी साकारले अनेक गड किल्ले : पाहण्यासाठी इतिहास प्रेमींची गर्दी निपाणी(वार्ता) : दिवाळीनिमित्त निपाणी शहर आणि उपनगरात बाराच्या मुरली विविध प्रकारचे गडकिल्लेची प्रतिकृती साकारली आहे. ते पाहण्यासाठी इतिहास प्रेमींची गर्दी होऊ लागली आहे. येथील दलाल पेठ माणिक नगर परिसरातील विघ्नहर्ता तरूण मंडळ (व्हीटीएम बॉईज) च्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या किल्ले राजगड …

Read More »

प्रवाशांची धोकादायक वाहतूक निपाणी आगाराने थांबवावी

  आम आदमी : आगार प्रमुखांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी परिसर व‌ ग्रामीण भागातील हजारोंच्या संख्येने दररोज विद्यार्थ्यांची वाहतुक होत असते. बसेसची संख्या नगण्य असल्याने विद्यार्थ्यांना वाहतुकीचा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे असंख्य विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून बसमध्ये गर्दी करून अक्षरश: चेंगराचेंगरीच्या परिस्थितीत आपले गाव गाठतात. प्रसंगी बसमध्ये उभे …

Read More »

निपाणी पोलिसांना सॅल्यूट!

  निरंतर कार्यवाहीमुळे लागली वाहतुकीला शिस्त : वाहनधारकासह नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : काही महिन्यांपासून निपाणी शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने दसरा, दिवाळीसह आठवडी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने थांबविण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारक रस्त्यावर वाहने लावून तासनतास खरेदी करीत …

Read More »

रयत संघटनेचे धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

ऊस दरासह नुकसान भरपाई मिळावी : राजू पोवार यांचा पुढाकार निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रति टन ५५०० रुपये दर द्यावा. या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखर कारखान्यानी ५५०० दर द्यावा, या …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद; धामणेकर कुटुंबियांनी पाळला पाच दिवसाचा दुखवटा!

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बसवाण गल्ली, शहापूर येथील धामणेकर कुटुंबियांनी पाच दिवसाचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सुधा लक्ष्मण धामणेकर यांचे दि. 30 रोजी निधन झाले. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव व उपस्थित मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मराठा समाज सुधारणा मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती …

Read More »