Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

पारिश्वाड – बिडी दरम्यानच्या मलप्रभा नदीवरील ब्रीजची भाजपा नेत्यांकडून पहाणी

  खानापूर (तानाजी गोरल) : पारिश्वाड ते बिडी रस्त्यावरील मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेले ब्रीज मोडकळीला आलेले असून कोणत्याही क्षणी आणि केव्हाही कोसळून पडण्याची स्थिती निर्माण आहे. याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी भाजपाचे नेते व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी बेळगावचे मुख्य एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि खानापूर पीडब्ल्यूडीचे …

Read More »

गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या 8 आमदारांचा भाजप प्रवेश

  पणजी : गोव्यात अखेर काँग्रेसला खिंडार पाडण्यात भाजपला यश आलं आहे. काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या अवघ्या एक वर्षाच्या आतच गोव्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे …

Read More »

मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवेवर विश्वास ठेवू नये

मंडळ पोलीस निरीक्षक शिवयोगी : शहर ग्रामीण भागात पोलिसातर्फे जनजागृती निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागात लहान मुले चोरणारी टोळी आणि नागरिक सक्रिय झाल्याची अफवा गेल्या काही दिवसापासून सुरू झाली आहे. त्याबाबत समाज माध्यमावरही अनेक अफवा पसरल्या जात आहेत. अशी कोणतीही टोळी अथवा नागरिक नसून त्यावर नागरिकांनी …

Read More »

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत विराट कोहलीची मोठी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 क्रमावारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतोय. नुकतीच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धत दमदार प्रदर्शन करणार्‍या विराटला ’प्लेअर ऑफ टूर्नामेन्ट’ म्हणून गौरवण्यात आलं. ज्याचा फायदा त्याला मिळाला. जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देणार्‍या विराट कोहलीनं टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या …

Read More »

लिफ्ट तुटल्यामुळे सात मजुरांचा जागीच मृत्यू

  अहमदाबाद : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून सात मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-2 नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही …

Read More »

राज्य रिक्षा चालक-मालक संघटनेच्या अध्यक्षपदी गजानन खापे यांची निवड

  निपाणी (वार्ता) : येथील उत्तर कर्नाटक रिक्षा चालक संघटनेचे संचालक व निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांची कर्नाटक राज्य रिक्षा टॅक्सी चालक -मालक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय रिक्षा, टॅक्सी चालक – मालक संघटनेच्या महासंमेलनामध्ये ही निवड केली. गजानन खापे हे …

Read More »

खानापूर तालुका जनता दल (सेक्यूलर) पक्षाचा हिंदी सक्तीला विरोध, तहसीलदारांना निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : 14 सप्टेंबर हा दिवस भारत सरकार हिंदी दिन म्हणून साजरा करतात. 400 वर्षापूर्वीच्या इतिहासातील हिंदी भाषा दिन एकीकडे साजरा केला जातो. मात्र अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेली कन्नड भाषा आठवण येत नाही. तेव्हा कर्नाटक राज्यात हिंदीची सक्ती करू नये. याला खानापूर तालुका जनता दल सेक्युलर पक्षाचा …

Read More »

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडून स्व. उमेश कत्ती कुटुंबियांचे सांत्वन

  बेळगाव : कर्नाटकचे माननीय राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नुकतेच निधन झालेले मंत्री उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी येथील उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी बुधवारी (14 सप्टेंबर) राज्यपालांनी भेट दिली. यावेळी स्व. उमेश कत्ती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर उमेश …

Read More »

डॉ. प्रभाकर कोरे यांचे शैक्षणिक कार्य अजरामर : बी. एस. येडियुराप्पा

  अंकली : संपूर्ण आशिया खंडात पूर्व प्राथमिक शिक्षणापासून पदवी व पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ज्ञानदानाची गंगा उपलब्ध करून देणार्‍या बेळगाव येथील केएलई शिक्षण संस्थेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे त्याचबरोबर उत्तर कर्नाटकाच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी केएलई शिक्षण संस्थेची धुरा सांभाळणारे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचे कार्य अजरामर आहे, असे प्रतिपादन …

Read More »

गावकर्‍यांनी गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे

  भास्करराव पेरे-पाटील यांचे प्रतिपादन कोगनोळी : शासनाच्या, सरकारच्या भरोशावर बसू नका, गावासाठी गावकर्‍यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. एकत्र आल्यास आपल्या गावचा खर्‍या अर्थाने विकास होईल असे प्रतिपादन पाटोदा (जिल्हा औरंगाबाद) येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. हंचिनाळ के.एस (तालुका निपाणी) येथे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना बोलत होते. पेरे-पाटील …

Read More »