संकेश्वर (महंमद मोमीन) : युवकांनी भारताला श्रेष्ठ बनविणेचे कार्य करायला हवे असल्याचे वक्ते चक्रवर्ती सुलीबेले यांनी सांगितले. ते संकेश्वर नवभारत बळगतर्फे नेसरी गार्डन डिलक्स येथे आयोजित युवा मेळाव्याला उद्देशून बोलत होते. प्रारंभी मेळाव्याचे उदघाटन बेळगांव रामकृष्ण मिशनचे सेक्रेटरी स्वामी आत्मपरानंदजी महाराज, स्वामी त्यागीस्वरानंदजी महाराज (दावणगिरी) वक्ते चक्रवर्ती सुलीबेले यांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta