Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

शिक्षणाला परिश्रमाची जोड हवी : श्री अदृश्य काडसिध्देश्वर महास्वामीजी

संकेश्वर (महंमद मोमीन) : शिक्षणाला परिश्रमाची जोड हवी असल्याचे कणेरी मठाचे परमपूज्य श्री अदृष्य काडसिध्देश्वर महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर येथील एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेच्या नूतन वास्तू उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊन श्रींनी शिक्षण कसे असायला हवे असल्याचे सांगितले. प्रारंभी शाळेय मुलींनी शानदार नृत्य सादर केले. उपस्थितांचे स्वागत …

Read More »

आ. श्रीमंत पाटील यांच्यामुळे कागवाड मतदारसंघात विकासगंगा

मराठा महासंघ उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव : दिशाभूल न करण्याचे आवाहन अथणी : कागवाड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार श्रीमंत पाटील यांनी कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. त्यामुळे मतदारसंघांमध्ये विकासगंगा वाहत आहे. दिशाभूल करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी केले. ते पार्थनहळी येथे पत्रकारांशी …

Read More »

भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या, खासदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई : भविष्यात भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या, अशी मागणी शिवसेना खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मातोश्रीवर बैठक घेण्यात आली. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं चर्चेची दारं उघडी राहतील असं मत देखील खासदारांनी व्यक्त केलं. आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेत खासदारही नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या …

Read More »

आमच्यावर अन्याय झाला तर बोम्मई सरकार पाडू : बेळगावात बेडजंगमांचा इशारा!

बेळगाव : बेडजंगम समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी ऑल कर्नाटक फेडरेशन ऑफ बेडजंगम संघटनेच्या वतीने बेळगावात आज आंदोलन करण्यात आले. बेडजंगम समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी अखिल कर्नाटक बेडजंगम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. डी. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली बेंगळुरूमध्ये आंदोलन सुरू आहे. याशिवाय राज्यातील विविध भागात …

Read More »

अंगणवाडी सेविकांचे खासदारांच्या घर-कार्यालयासमोर निदर्शने

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी आज आपल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी खासदारांनी आवाज उठवून केंद्र सरकारकडे आपले प्रश्न मांडण्यासाठी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने खासदारांना निवेदन दिले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आज बेळगाव येथे आंदोलन केले. …

Read More »

कोगनोळी तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिस जवळ तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान झाल्याची घटना सोमवार तारीख अकरा रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,  बेळगावहून कोल्हापूरकडे जात असणाऱ्या आयशर ट्रकने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिस येथे अचानक ब्रेक मारल्याने बेळगावहून …

Read More »

कागिनेले येथे बुधवारी महासंस्थान गुरुवंदना कार्यक्रम

समाज बांधवांनी उपस्थित रहावे: लक्ष्मण चिंगळे यांचे आवाहन निपाणी (वार्ता) : कागिनेले महासंस्थान, कनकगुरुपिठाचे प्रथम जगत्गुरु बिरेंद्र केशव तारकानंदपुरी महास्वामीजी यांचे १६ वे पुण्यस्मरण व गुरुपोर्णिमेनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम बुधवारी (१३) सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. यावर्षी बेळगांव जिल्हा धनगर समाज बांधवाकडून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी पावनसानिध्य …

Read More »

ग्रीन कॉरिडॉरने हृदय प्रत्यारोपणासाठी आणले बेळगावात

बेळगाव : एका अपघातामुळे धारवाड येथील एसडीएम हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये जीवन–मृत्यूच्या संघर्षात झुंजणाऱ्या १५ वर्षीय मुलीने अवयवदान करून ४ जणांचे प्राण वाचवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. अपघातात मेंदूला इजा झाल्याने धारवाडच्या रुग्णालयात दाखल झालेल्या १५ वर्षांच्या मुलीच्या हृदयाचे बेळगावातील केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात दाखल एका रुग्णावर प्रत्यारोपणाचे …

Read More »

गोमतेची हत्या रोखा 

तहसीलदारांना निवेदन : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी निपाणी : शहर व ग्रामीण भागात हिंदू धर्मियांचे श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गोमातेची हत्या रोखण्यात यावी. यासाठी हिंदुत्ववादी युवकांनी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना निवेदन दिले. यावेळी समाधी मठाचे मठाधिपती प्राणलिंग स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. निवेदनामधील माहिती अशी, काही धर्मांध लोक हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेच …

Read More »

शेतकरी हुतात्मा दिनास उपस्थित राहावे

राजू पोवार : धारवाडमध्ये संघटनेची कार्यकारिणी बैठक निपाणी (वार्ता) : सरकारच्या तकलादू धोरणामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीतच सापडत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. पण सर्वे मध्ये पक्षपातीपणा केला जात असल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. परिणामी शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी …

Read More »