Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

पालकांनी लग्नास संमती न दिल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या!

  बेळगाव: पालकांनी लग्नाला संमती न दिल्याने दोन प्रेमीयुगुलांनी ऑटोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गोकाकच्या बाहेरील चिक्कनंदी गावात घडली. मुनवळ्ळी येथील रहिवासी राघवेंद्र जाधव (२८) आणि रंजीता चोबारी (२६) हे मृत प्रेमीयुगुल यांच्यात प्रेम आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. पालकांच्या संमतीने रंजिताचे दुसऱ्या मुलाशी लग्न …

Read More »

बेळगावकरांच्या पसंतीस उतरलेला “ऑल इज वेल” जोमात!

  बेळगाव : बेळगावकर निर्माते अमोध मुचंडीकर, वाणी हालप्पनवर तसेच दिग्दर्शक योगेश जाधव यांनी बनविलेला वाणीश्री फिल्म प्रॉडक्शनचा धमाल विनोदी चित्रपट “ऑल इज वेल” दि. २७ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. जाती – धर्मा पलीकडच्या मैत्रीची अनोखी गोष्ट सांगणारा हा चित्रपट बेळगाव शहरातील दोन प्रसिद्ध चित्रपटगृहांमध्ये झळकला आहे. गेल्या …

Read More »

रोटरी इ क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

  बेळगाव : रोटरी इ क्लबचा वसंतराव पोतदार पॉलीटेकनिक येथील सभागृहात पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. रो. कविता कणगणी यांची 2025-26 सालासाठी रोटरी इ क्लबच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. वेंकटेश देशपांडे, माजी अध्यक्षा रो. लक्ष्मी मुतालिक, माजी सचिव रो. सागर वाघमारे, नवनिर्वाचित …

Read More »

वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षकांनी बुजविले रस्त्यांवरील खड्डे!

  बेळगाव : बेळगाव शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे समजण्यापलीकडे आहे. वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत बेळगावचे वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षक श्री. महांतेश मठपती यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कार्याचे करावे तितके …

Read More »

राज्यातील कॉंग्रेस सरकार पाच वर्षे मजबूत स्थितीत राहील

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; शिवकुमारसोबत घडविले एकीचे प्रदर्शन बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकार पाच वर्षे दगडासारखे मजबूत राहील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज म्हैसूर येथे ठासून सांगितले. शेजारी असलेल्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा हात आपल्या हातात घेऊन त्यांनी उंच केला आणि म्हैसूर विमानतळावर एकीचे प्रदर्शन केले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील …

Read More »

झुंजवाडनजीक दुचाकीचे नियंत्रण सुटून अपघात; धारवाडचा दुचाकीस्वार ठार

  खानापूर : खानापूर – यल्लापुर मार्गावरील बिडी नजीक झुंजवाड वळणावर धारवाडच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सोमवारी सायंकाळी घडली. अयुम अकबर नाईक (वय 26 वर्ष) कोट्टूर, तालुका-जिल्हा धारवाड असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत नंदगड पोलीस स्थानकात घटनेची नोंद …

Read More »

महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांच्याकडून कुसमळी पुलाची पाहणी; लवकरच अवजड वाहतूक सुरू होणार

  खानापूर : बेळगाव – चोर्ला मार्गावरील मलप्रभा नदीवर असलेल्या कुसमळी नजीकच्या पुलाची प्रत्यक्ष पाहणी कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी केली असून एका आठवड्यानंतर या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, खानापूरचे तहसीलदार दूंडाप्पा …

Read More »

खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांना निवेदन सादर

  खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांना विविध मागण्यांसंदर्भात प्रामुख्याने सरकारी जमिनी बळकावणे आणि कौलापूरवाडा येथील पोल्ट्री फार्म संदर्भात निवेदन देण्यात आले. कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा आज दि. 30 जून रोजी कुसमळी येथील पुलाची पाहणी करण्यासाठी आले असता खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन …

Read More »

भाजपचा फायरब्रँड नेता टी. राजा सिंह यांचा राजीनामा

  तेलंगणात राज्यातील भाजपचा फायरब्रँड नेता आणि आमदार टी राजा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. पक्षांतर्गत वादाची या राजीनाम्यालादिल्याचे समजते. टी राजा सिंह यांनी पक्षांतर्गत वादातून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे बोलले जाते. ते गोशामहलमधून भाजपचे विधानसभेवर प्रतिनिधित्व करत होते. तेलंगणा …

Read More »

गर्लगुंजीत नेम्मदी केंद्र करा; महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांचा सकारात्मक प्रतिसाद

  खानापूर : गर्लगुंजी, इदलहोंड, शिंगिनकोप, खेमेवाडी, गणेबैल, निटूर, प्रभुनगर, माळअंकले, झाडअंकले, बाचोळी, शिवाजीनगर आणि इतर गाव जांबोटी येथील नेम्मदी केंद्र येथे जोडण्यात आली आहेत. पण गर्लगुंजी आणि जांबोटीचे अंतर अंदाजे 25 ते 27 कि. मी. आहे. शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्येक लहान सहान सर्टिफिकेट, वारसा, इन्कम, डोमीसैल, इतर सर्वच …

Read More »