Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

शिक्षणमहर्षी कै. श्री. नाथाजीराव हलगेकर यांच्या स्मृतिदिनी मराठा मंडळ शिक्षण संस्थेतर्फे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन!

  बेळगाव : सालाबाद प्रमाणे या वर्षी ही मराठा मंडळ शिक्षण संस्थेतर्फे आंतरशालेय भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मराठा मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव, येथे करण्यात आले आहे. मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे तात्कालिन अध्यक्ष शिक्षण महर्षी कै. श्री नाथाजीराव हलगेकर यांचा 22 जूलै हा स्मृतीदिन “शैक्षणिक उपक्रम दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा …

Read More »

महाराष्ट्रातील आरोग्य योजना सीमाभागालाही देणार

  कोल्हापुरचे पालकमंत्री आबिटकर; निपाणीस सदिच्छा भेट निपाणी (वार्ता) : सीमाभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कट्टीबद्ध आहे. महाराष्ट्र सरकारने विविध प्रकारच्या आरोग्य योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ सीमा भागातील नागरिकांना घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आबिटकर यांनी निपाणीस सदिच्छा …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील १८ पूल पाण्याखाली; बेळगाव जिल्हा पुराच्या छायेत..

  बेळगाव : पश्चिम घाट आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे, परिणामी, बेळगाव जिल्ह्यातील सात नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत. बेळगाव जिल्ह्यात पूर येण्याचा धोका आहे. कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा, घटप्रभा, मलप्रभा, हिरण्यकेशी यासह बहुतेक नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत आणि जिल्ह्यातील १८ पूल पाण्याखाली गेले आहेत. आज एकाच दिवसात ८ …

Read More »

अंमली पदार्थ सेवन -तस्करी विरोधात जनजागृती रॅली संपन्न

  बेळगाव : बेळगाव येथील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सहकार्याने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) आणि अन्य संघटनांतर्फे 26 जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दिनानिमित्त आज गुरुवारी सकाळी आयोजित जनजागृती रॅली उस्फूर्त प्रतिसादात पार पडली. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथून सदर …

Read More »

सार्वजनिक वाचनालयतर्फे राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंती साजरी

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुरुवार दि. 26 जून 2025 रोजी राजर्षी शाहु छत्रपती महाराज यांची 151 जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी अध्यक्ष अनंत लाड आणि कार्यवाह सुनिता मोहिते यांनी राजर्षी …

Read More »

यंदापासून सीबीएसईची दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा

  मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) दहावीची परीक्षा या शैक्षणिक वर्षापासून दोनदा होणार असून फेब्रुवारी व मे अशा दोन संधी विद्यार्थ्यांना एका वर्षांत मिळतील. फेब्रुवारीत होणारी परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. फेब्रुवारीतील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि गुण सुधारायचे असतील अशा विद्यार्थ्यांना मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेची संधी मिळणार आहे. …

Read More »

आमदारांच्या जाहीर वक्तव्यांची कॉंग्रेस श्रेष्ठीनी घेतली गंभीर दखल

  मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे दिले निर्देश बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारविरुद्ध स्वपक्षाच्या आमदारांच्या सार्वजनिक नाराजीला हायकमांडने गांभीर्याने घेतले आहे. आमदारानी पक्षाविरुध्द उघडपणे बोलू नये, मुख्यमंत्र्यांशी बोलून पक्षाच्या चौकटीत आपले प्रश्न राज्यातील पातळीवर सोडवावेत, असा संदेश हायकमांडने दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल आणि आज दिल्लीत त्यांच्या वरिष्ठांना भेटून …

Read More »

थार चालकाने घातली हालात्री नदी पुलावरील पाण्यातून गाडी!

  खानापूर : खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे खानापूर-हेमाडगा-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा नजीक असलेल्या हालात्री पुलावर पाणी आल्याने या भागातील वाहतूक बंद झाली आहे. परंतु काही अतिउत्साही वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून आपल्या गाड्या घालत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष …

Read More »

गुलबर्गा येथील तिघांची निर्घृण हत्या; जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय

  बंगळूर : गुलबर्गा शहराच्या बाहेरील पाटणा गावाजवळील एका ढाब्यामध्ये पहाटेच्या सुमारास तीन जणांची घातक शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली. ढाब्याचे मालक सिद्धारुध (वय ३२), जगदीश (वय २५) आणि रामचंद्र (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी रात्री उशिरा ११.३० वाजताच्या सुमारास सुमारे ८-१० हल्लेखोर ढाब्यात …

Read More »

रिक्षा भाडे मागितल्याने चालकावर गुंडांचा हल्ला!

  बेळगाव : बेळगावच्या समर्थ नगरमध्ये रिक्षा भाड्याचे पैसे मागितल्याने चार-पाच जणांच्या टोळक्याने एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला करून पळ काढल्याची घटना घडली आहे. बसस्थानकावरून रिक्षात बसून समर्थ नगरपर्यंत सोडण्यास सांगितलेल्या रिक्षाचालक अल्ताफ हुसेन यांनी ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर रिक्षाचे भाडे मागितले. त्यावेळी चार-पाच जणांच्या टोळक्याने लाकडी काठीने त्यांच्यावर हल्ला केला आणि …

Read More »