बेळगाव : दूध ते दारूपर्यंत दरवाढ करणे हेच काँग्रेस सरकारचे एकमेव यश आहे. भाजप याविरोधात गाव पातळीपासून दिल्लीपर्यंत सातत्याने आंदोलन करत असून, येत्या काळात जनता काँग्रेस सरकारला योग्य धडा शिकवेल, असे अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले. आज बेळगाव येथे भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी काँग्रेस सरकारच्या अपयशाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta