बेळगाव : भारतासमोर सुरक्षाविषयक गंभीर आव्हाने असताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांनी पाकिस्तानशी संवादाची गरज असल्याबद्दल केलेली विधाने दुःखद आहेत. यांच्या या वक्तव्याचा कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी जाहीर निषेध केला आहे. पुढे बोलताना सरनोबत म्हणाल्या की, पहलगाम हल्ल्यानंतर, भारत सरकार राष्ट्रीय हितसंबंधांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta