Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

शेतातील बांधावर माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर; ऐकून घेतल्या महिलांची गाऱ्हाणे….

  खानापूर : काय करणार ताई रोजगारच बंद हाय….तो चालू व्हता तंन बर व्हत.. हे उदगार आहेत, हलशी जवळील शेतात काम करणाऱ्या महिलांचे! अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर या खानापूर दौऱ्यावर असून, त्या कापोलीवरून चिक्कमुनवळीकडे जात असतांना हलशी पुलाजवळील शेतात दुपारच्या सुमारास काही महिला …

Read More »

बनावट कागदपत्रे तयार करून 8 एकर 21 जमीन बळकावली

  बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून 8 एकर 21 जमीन हस्तांतरित करून फसवणूक केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बेळगाव तालुक्यातील बाची गावात घडली. 2003 मध्ये विजय आसगावकर यांचे निधन झाले, त्यांच्या आई कमलाबाई आसगावकर 2001 …

Read More »

दुचाकी दुभाजकाला आदळून अपघात; सुळेभावी येथील युवक ठार

  बेळगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकास आदळून झालेल्या अपघातात दुचाकी चालक युवक ठार तर मागे बसलेला युवक जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जुने बेळगाव नाक्याजवळ बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर घडली आहे. अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव मंजुनाथ होसकोटी वय 25 रा. सुळेभावी असे असून निंगाप्पा …

Read More »

सौन्दत्ती श्री रेणुका यल्लम्मा मंदिराचा विकास पारदर्शकपणे होईल : मंत्री एच. के. पाटील

  बेळगाव : सौन्दत्ती श्री रेणुका यल्लम्मा मंदिराचा मंदिराचा विकास पारदर्शकपणे केला जाईल. सर्व कामांचा तपशील वेबसाइटवर शेअर केला जाईल. महाप्रसादालयाच्या पायाभरणीचे काम लवकरच पूर्ण होईल, असे पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. बेळगाव येथील ग्राहक न्यायालयाचे उद्घाटन करण्यासाठी आज त्यांचे बेळगावात आगमन झाले आणि सौन्दत्ती श्री रेणुका यल्लम्मा …

Read More »

शनिवारपर्यंत सौरऊर्जेचा पुरवठा सुरळीत न झाल्यास हेस्कॉम कार्यालयाला घेराव; मेंडील ग्रामस्थांचा इशारा

  खानापूर : शनिवारपर्यंत सौरऊर्जा सुरळीत न केल्यास हेस्कॉम कार्यालयाला घेराव घालू, असा इशारा खानापुर तालुक्यातील मेंडील येथील ग्रामस्थांनी दिला आहे. मेंडील गावात गेल्या आठ महिन्यांपासून सौरऊर्जा पुरवठा खंडित, खानापुरा तालुक्यातील मेंडील ग्रामस्थ गेल्या आठ महिन्यांपासून अंधारात जगत आहेत. हेस्कॉम या समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहे. याला कंटाळून मेंडील …

Read More »

अनगोळमधील “त्या” मंदिरांचा निधी पुन्हा झाला सुरू

  बेळगाव : अनगोळ येथील श्री कलमेश्वर मंदिर, श्री मरगाई देवी मंदिर व श्री रेणुका देवी मंदिर या सर्व मंदिरांना पूजा व धार्मिक विधी करण्यासाठी सरकारकडून मिळणार निधी गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता. याची माहिती या सर्व मंदिर मध्ये सेवा बजावणाऱ्या पूजाऱ्यांनी तो निधी परत सुरू करावा यासाठी श्रीराम सेना …

Read More »

हिंदवाडी श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला प्रारंभ, मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

  बेळगाव : बेळगाव परिसरातील हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर महिलांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेले आणि गेली पन्नास वर्षे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासह मंदिराचे कार्य अत्यंत प्रभावीपणे चालविले आहे. या मंदिराचा सुवर्ण महोत्सवी वर्षाला मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बेळगाव …

Read More »

प्रत्येक स्त्रीने आरोग्यपूर्ण राहण्यासाठी आहार व्यायाम आणि आध्यात्म यांची सांगड घालावी : डॉ. सुरेखा पोटे

  संजीवीनी फौंडेशनतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न बेळगुंदी : प्रत्येक स्त्रीने आरोग्यपूर्ण राहण्यासाठी आहार व्यायाम आणि आध्यात्म यांची सांगड घालावी असे विचार डॉ. सुरेखा पोटे यांनी केले. रथसप्तमी दिनाचे औचित्य साधून बेळगुंदी येथील पृथ्वीराज काजू फॅक्टरी येथे संजीवीनी फौंडेशनतर्फे आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. …

Read More »

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या!

  जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रसिद्ध शिव व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या निधनामुळे तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या घटनास्थळी देहूरोड पोलीस …

Read More »

सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याचे मंत्री उदय सामंत यांचे निपाणी युवा समितीला आश्वासन

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी, पदाधिकाऱ्यांनी मुंबई मुक्कामी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन बेळगाव सीमा भागातील तरुणांच्या बेरोजगारी संदर्भात व्यथा मांडल्या. त्याचबरोबर बेळगाव सीमाभागात रोजगार मेळावा आयोजित करून बेळगाव सीमाभागातील तरुणांना महाराष्ट्र सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. त्यावेळी उदय सामंत …

Read More »