Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

अथणी येथील एका फार्म हाऊसमध्ये आढळला दाम्पत्याचा मृतदेह

  बेळगाव : अथणी येथील एका फार्म हाऊसमध्ये दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. नानासाहेब बाबू चौहान (58) आणि जयश्री नानासाहेब चौहान (50) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. अथणी हद्दीतील मदभावी रोडजवळील चौहान मळ्यातील फार्म हाऊसमध्ये कुजलेल्या अवस्थेत या दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले. घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजारील …

Read More »

ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील माजी विद्यार्थिनींचा लवकरच भव्य मेळावा!

  खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद ध्यानात ठेऊन खानापूर तालुक्यातील बहुजन समाजाच्या मुलींना शिक्षणाचे धडे उत्तमरीत्या गिरवण्यासाठी मराठा मंडळाचे तात्कालिन अध्यक्ष मान. कै श्री. नाथाजीराव हलगेकर यांच्या दूरदृष्टीतून व स्थानिक संचालक मंडळाच्या सहकार्यातून खानापूर तालुक्यात पहिले मुलींचे कला व वाणिज्य पदवीपूर्व महाविद्यालय 1992-93 साली स्थापन झाले. सन …

Read More »

‘रास्ता रोको’साठी म. ए. समितीकडून विविध ग्रामपंचायतींना विनंती

बेळगाव : बेळगाव ते बाची (ता. बेळगाव) या दुर्दशा झालेल्या राज्य महामार्गाच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी उचगाव फाटा येथे येत्या सोमवार दि. 11 नोव्हेंबर रोजी केल्या जाणाऱ्या रास्ता रोको आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे, अशी विनंती या मार्गावर येणाऱ्या विविध गावांच्या ग्रामपंचायतींना बेळगाव …

Read More »

निपाणीत विमान आणून नगरपालिकेवर नाहक बोजा

  माजी आमदार काकासाहेब पाटील; विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात बसविण्यात आलेल्या लढाऊ विमानासंदर्भातील लढाई तीव्र होत चालली आहे. याठिकाणी विमान वाहतुक आणि स्थापित करण्याची तपशीलवार माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. सदर विमान निपाणीत आणण्याचा प्रकार म्हणजे, नालेसाठी घोडे खरीदण्याच प्रकार …

Read More »

रुद्रण्णाच्या आत्महत्या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयातील क्लार्कने केलेल्या आत्महत्येनंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावावरून विरोधकांनी राजकारण सुरु केले असून रुद्रण्णाशी कधीही आपला संपर्क झाला नाही, याप्रकरणी राजकीय आरोप निष्फळ असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बुधवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना महिला आणि बालकल्याण …

Read More »

केंद्रीय मंत्री कुमारस्वामी, निखिल विरोधात एफआयआर

  आयपीएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप बंगळूर : केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, त्यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी आणि त्यांचे सहकारी सुरेश बाबू यांच्या विरोधात एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला कथित धमकी आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एडीजीपी चंद्रशेखर यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे केंद्रीय मंत्री एच. डी. …

Read More »

मुडा प्रकरण : उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नीला नोटीस

  केंद्र व राज्य सरकारलाही बजावली नोटीस बंगळूर : मुडा घोटाळ्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी बी. एम. पार्वती आणि इतरांना नोटीस बजावली. कर्नाटक उच्च न्यायालयाने केवळ मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नीलाच नव्हे तर त्यांचे मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी, केंद्र सरकार, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय), राज्य सरकार, राज्याचे …

Read More »

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राजीनामा द्याव : आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ

  विजयपूर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर भ्रष्टाचाराच्या उंबरठ्यावर आहेत, मागील पापांची फळे मिळत आहेत, असे विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले. त्यांनी ईश्वरप्पा यांच्यावर ताशेरे ओढले की, त्यांचा घडा पापांनी भरलेला आहे ज्यामुळे त्यांना आधी राजीनामा द्यावा लागला. बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एफडीसीच्या आत्महत्येबाबत …

Read More »

तीन मुलांना नदीत फेकून पित्याची आत्महत्या

  गदग : आपल्या कोवळ्या तीन मुलांना नदीत फेकून पित्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गदग येथे घडली. वेदांत (३), पवन (४), धन्या (६) आणि वडील मंजुनाथ अशी मृतांची नावे आहेत. मंजुनाथने प्रथम आपल्या तीन कोवळ्या मुलांना गदग जिल्ह्यातील मुंदरगी तालुक्यातील कोरलाहळी गावाजवळ तुंगभद्रा नदीत फेकले. त्यानेही स्वतः नदीत उडी आत्महत्या …

Read More »

साहित्य -संस्कृतीमध्ये बदल घडवते, देश घडवते : ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील

  बेळगाव : लेखकाने समाजातील तळागाळा पर्यंत जाऊन दिन दलितांच्या समस्या मांडाव्यात. मानवांची दुःख व वेदना मांडाव्यात आणि मांडलेल्या समस्यांची उत्तरे ही लेखकाने द्यावी . जास्तीत जास्त लेखक जर घडतील तरच ते समाजाच्या दृष्टीने हितावह आहे. आपण सर्वांनी वाचन केले पाहिजे, समाजाला वाचण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यातून लिखाण घडले पाहिजे. …

Read More »