Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

गोकाकमधील पूरग्रस्त भागाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या समस्या

  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित गोकाकमधील विविध भागांना भेट दिली आणि काळजी केंद्राची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत असलेल्या घटप्रभा नदीवरील जलमय झालेल्या लोळसूर पुलाची पाहणी केली. यावेळी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी नवीन पूल बांधण्याचे आवाहन केले. यानंतर त्यांनी लोळसूर पुलाजवळ आठवडाभरापासून बॅकवॉटरने तुंबलेल्या …

Read More »

गावे स्थलांतरीत करण्याच्या निर्णयासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी

  खानापूर : कस्तुरीरंगन अहवालानुसार केंद्र सरकारने खानापूर तालुक्यातील 61 गावे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून केंद्र सरकार सदर गावे स्थलांतरीत करण्याचा विचार करीत आहे. तसा मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यावर 60 दिवसात सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने …

Read More »

दैवज्ञ ब्राह्मण शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : “नाना शंकर शेठ सारखी अनेक रत्ने जन्माला येतात तेव्हा समाजाचा उद्धार होतो, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे जीवन कार्य या तरुण पिढीला समजण्याची गरज आहे त्याकरिता “पृथ्वीपती” हे नानांचे चरित्र असलेले पुस्तक या पिढीच्या हाती देण्याची जबाबदारी पालकांची आहे” असे विचार प्रख्यात अभिनेते प्रसाद पंडित यांनी बोलताना व्यक्त केले. …

Read More »

बळ्ळारी नाल्याची सफाई करून काँक्रीटीकरण करावे; शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  बेळगाव : शेतकऱ्यांना वरदान ठरावा यासाठी निर्माण करण्यात आलेला बळ्ळारी नाला शेतकऱ्यांना शाप ठरत असून पावसाळ्यात या नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. बळ्ळारी नाल्याची लवकरात लवकर स्वच्छता करून काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेती सुधारणा युवक मंडळ वडगाव, बेळगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. …

Read More »

सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी समितीच्या वतीने आवाहन

  बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त जन्मशताब्दी समितीच्या वतीने एक स्मरणिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या स्मरणिकेत कैलासवासी अर्जुनराव घोरपडे यांच्या संदर्भातील काही फोटो छापावयाचे आहेत. बेळगावमधील काही संस्था आणि व्यक्ती यांच्याकडे असे फोटो असतील तर ते कृपा करून नितीन आनंदाचे जिजामाता बँक, संजय गुरव …

Read More »

बांग्लादेशमध्ये पुन्हा हिंसाचार : दोन गटांत झालेल्या हाणामारीत १०० हून अधिक जणांचा मृत्यू

  ढाका : बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. रविवारी दोन गटांत झालेल्या हाणामारीत तब्बल १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर, आतापर्यंत या हिंसारात शेकडो लोक जखमी झाले आहेत. बांग्लादेशात पुन्हा मोठा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थी आंदोलक, पोलीस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर …

Read More »

मराठा मंडळ कॉलेजजवळ असलेल्या दुभाजकाला दुचाकीची धडक; युवकाचा मृत्यू

  खानापूर : मराठा मंडळ पदवी कॉलेजजवळ असलेल्या खानापूर-बेळगाव महामार्गावरील पुलाखाली असलेल्या संपर्क रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुभाजकला दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हलकर्णी गावातील निखिल नागेंद्र उर्फ नागो गुंजीकर (वय 22) हा दुचाकीस्वार युवक बेळगावहून खानापूरकडे येत असताना रात्री …

Read More »

डीजेच्या तालावर नाचत असताना विजेचा धक्का लागून ९ जणांचा जागीच मृत्यू

  पटणा : कावड यात्रेत डीजेच्या तालावर नाचत असताना विजेचा धक्का लागून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. ही दुर्देवी घटना बिहारच्या वैशालीनगर जिल्ह्यात रविवारी (ता. ४) रात्रीच्या सुमारास घडली. मृतांमध्ये रवी कुमार, राजा कुमार, नवीन कुमार, अमरेश कुमार, अशोक कुमार, कालू कुमार, आशू कुमार, चंदन …

Read More »

पत्नीने प्रियकराच्या मदतीने हातपाय बांधून विष पाजलेल्या “त्या” जवानाचा अखेर मृत्यू

  कोल्हापूर : पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हातपाय बांधून विष पाजण्यात आलेल्या सैन्य दलातील जवान अमर भीमगोंडा देसाई (रा. नूल, ता. गडहिंग्लज) यांचा पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी देसाई यांची पत्नी तेजस्विनी व प्रियकर सचिन राऊत यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल …

Read More »

निःपक्षपातीपणे सर्वे करून भरपाई द्यावी

  रयत संघटनेची मागणी; खासदार जगदीश शेट्टर यांची भेट निपाणी (वार्ता) : जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे बेळगावसह निपाणी, चिकोडी परिसरातील झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक घरांची पडझड झाली आहे. पाऊस कमी झाला असून पूर परिस्थिती आहे. नद्यांची पाणीपातळी कमी झाल्यानंतर नुकसानीचा नि:पक्षपातीपणे सर्वे करून संबंधितांना …

Read More »