Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

पारदर्शक, निष्पक्ष, सुलभ प्रशासन निर्माण झाले पाहिजे : अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे यांचे मत

  बेळगाव : नागरिकांना चांगल्या सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर प्रशासनात सुधारणा आवश्यक आहे. कर्नाटक प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे यांनी मत व्यक्त केले की अलीकडे प्रशासनात बरीच सुधारणा झाली असली तरी पारदर्शकतेचा अभाव आहे आणि त्यावर मात करणे आवश्यक आहे. ते शुक्रवारी सुवर्ण …

Read More »

वाल्मिकी महामंडळ घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसविरोधात भाजप रस्त्यावर

  बेळगाव : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने वाल्मिकी महामंडळाच्या 187 कोटी रुपये निधीचा गैरव्यवहार केला आहे. या गैरव्यवहाराचा निषेध करत बेळगाव जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राज्य काँग्रेस सरकारने वाल्मिकी महामंडळाच्या 187 कोटी रुपये निधीचा गैरवापर केला आहे. या गैरवापराचा निषेध केला. भाजप नेत्यांनी मागणी केली की, …

Read More »

मराठीला अभिजात दर्जा मिळावा : प्रा. आनंद मेणसे

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्यातर्फे मनोरमा साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक आनंद मेणसे, माजी मुख्याध्यापक श्री. प्रतापसिंह चव्हाण व नवोदित युवा कवी पूजा भडांगे यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे स्वागत साठे प्रबोधिनीचे सचिव श्री. सुभाष ओऊळकर …

Read More »

निपाणी तालुक्यातील मराठी भाषिकांची एकजूट महत्वाची

  निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण घटक समिती (ग्रामीण)ची व्यापक बैठक संपन्न निपाणी : निपाणी तालुक्यातील तमाम मराठी भाषिकांची व्यपाक बैठक मत्तीवडे ता. निपाणी येथे प्रा. डॉ. भारत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरुवातीला उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब पाटील यांनी केले. प्रस्तावना अजित पाटील यांनी केली. बैठकीचा उद्देश स्पष्ट …

Read More »

शहर म. ए. समितीची रविवारी बैठक

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी सभासद आणि नागरिकांची बैठक रविवार दिनांक 30 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जत्तीमठ किर्लोस्कर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे तरी सर्व संबंधितांनी वेळेवर बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव शहर समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.

Read More »

खानापूर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या ‘टॉप टेन’ विद्यार्थ्यांचा गौरव

  खानापूर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खानापूर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या यशस्वी गुनानुक्रमे पहिल्या दहा विद्यार्थ्यांचा मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने रोख रक्कम प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरिण्यात आले. जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांबोटी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास बेळगावकर हे होते. सुरुवातीला विद्यालयातील …

Read More »

पायोनियर बँकेतर्फे सभासदांना आवाहन

  बेळगाव : 118 वर्षाची परंपरा असलेल्या येथील दि. पायोनियर अर्बन बँकेतर्फे सभासदांच्या गुणवान विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात ज्या सभासदांच्या पाल्यांनी दहावी, बारावी परीक्षेत 80 टक्के होऊन अधिक गुण मिळवले आहेत. पदवी, पदव्युत्तर परीक्षेत 60% होऊन अधिक गुण मिळवले आहेत, तसेच राज्य, राष्ट्रीय व …

Read More »

जायंट्स ग्रुपतर्फे 1 जुलैला डॉक्टर्सचा सन्मान

  बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर्स डे दिवशी म्हणजे एक जुलै रोजी शहरातील सेवाभावी कार्य केलेल्या 6 डॉक्टर्सचा सन्मान केला जाणार आहे. त्यामध्ये डॉ. विनायक रमेश भोसले, डॉ. अनिल संतीबस्तवाड, डॉ. सुरेश नेगिनहाळ, डॉ आप्पासाहेब कोने, डॉ. हेमंत भोईटे व डॉ. मनोज तोगले …

Read More »

शेतकऱ्यावरील अन्याय दूर करण्यासाठी तालुका पंचायत कार्यालयावर मोर्चा

  निपाणी (वार्ता) : गोकाक येथील तालुका पंचायतीचे अधिकारी शेतकऱ्यांना चांगली वागणूक देत नाहीत. त्याशिवाय कलारकोप्प येथील रायाप्पा गौडपन्नावर यांच्या शेतीत ग्रामविकास अधिकारी आणि तालुका पंचायतीमधील अधिकाऱ्यांच्या संगणमताने घर बांधण्यात आले आहे. शिवाय सदरचे घर दुसऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यावरील अन्याय दूर करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य …

Read More »

महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीमध्ये सीमाभागातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी म. ए. समितीच्यावतीने पत्र!

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीमध्ये सीमाभागातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात तातडीने लक्ष देऊन सीमाभागातील विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेत स्थान देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्र – कर्नाटक सीमा समन्वयक मंत्री श्री. शंभूराजे देसाई यांना पत्र धाडले आहे. सीमा प्रदेशातील अनेक युवक व युवतींनी महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अर्ज …

Read More »