तहसीलदारांना निवेदन; नेते मंडळींचा पाठिंबा निपाणी (वार्ता) : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मूलभूत अधिकार प्रदान केला आहे. त्या अधिकाराचा वापर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी केला पाहिजे. त्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणे आवश्यक आहे. सध्या ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केले जाते. परंतु इलेक्ट्रॉनिक मशीनबाबत शंका उपस्थित होते. यासाठी निवडणूक आयोगाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta