Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

महापालिकेची सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा

  बेळगाव : महापालिकेला अमृत योजनेंतर्गत मिळालेल्या ८ कोटी रुपयांचा निधीबाबत अंतिमक्षणी माहिती देऊन निधी ११ रोजी परत जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने महापालिकेत एकच गोंधळ उडाला आहे. हा निधी परत जाऊ नये, यासाठी महापौर शोभा सोमनाचे यांनी सोमवारी (दि. ६) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. शहरातील रस्ते, गटार उभारणी, …

Read More »

सकल मराठा समाजातर्फे रविवारी कँडल मार्च

  फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बेळगाव : महाराष्ट्रात मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी बेळगावात रविवार, दि. ५ रोजी सायंकाळी ६ वाजता कँडल मार्च काढण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. छत्रपती शिवाजी उद्यान ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १८ जणांवर गुन्हा दाखल

  बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १८ पदाधिकाऱ्यांविरोधात मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावीत, या मागणीकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे १ नोव्हेंबर रोजी काळादिनानिमित्त निषेध फेरी काढण्यात आली होती. या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या …

Read More »

भारताचा श्रीलंकेवर 302 धावांनी विराट विजय, श्रीलंकेचा 55 धावांत खुर्दा, शामीच्या 5 विकेट्स

  मुंबई : रोहित शर्माच्या भारतीय संघानं श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत सलग सातवा विजय साजरा केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेला विजयासाठी ३५८ धावांचं डोंगराएवढं मोठं आव्हान दिलं होतं. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवघ्या धावांत दाणादाण उडाली. भारताच्या जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद …

Read More »

कन्या शाळेजवळील व्हॉल्वमधून होणारी पाण्याची गळती रोखण्याची मागणी

  निपाणी (वार्ता) : यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने येथील जवाहर तलावातील पाणीसाठा वाढलेला नाही त्यामुळे यावर्षी निपाणीकरांना पाणीटंचाईची झळ जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये येथील कन्या शाळेजवळील भाजी मार्केट परिसरात असलेल्या व्हॉल्वमधून निरंतरपणे पाण्याची गळती होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपव्यव होत आहे. त्याकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ लक्ष देऊन ही …

Read More »

स्वाभिमानीने अडवली उसाची वाहने

  निपाणी येथे आंदोलन; निर्णयाच्या आश्वासनाने आंदोलन मागे निपाणी (वार्ता) : गतवर्षीच्या हंगामातील प्रतिटन ४०० रुपये देण्यासह यंदाच्या हंगामात ३५०० रुपयांची एफ आर पी जाहीर करूनच उसाचा हंगाम सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. पण निपाणी शिवाय भागातील काही साखर कारखान्यांनी दर जाहीर न करताच यंदाचा हंगाम सुरू …

Read More »

जरांगे पाटलांचं उपोषण मागे, सरकारला दोन महिन्यांची मुदत

  अंतरवली सराटी : मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर स्थगित केलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ देण्याची तयारी दर्शवली. तर त्यांनी त्यांचं दुसऱ्या टप्प्यातील उपोषण अखेर मागे घेतलं सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. 2 जानेवारीपर्यंतचा …

Read More »

कलबुर्गीजवळ लॉरी-दुचाकी अपघात; पाच जणांचा मृत्यू

  कलबुर्गी : कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपूर तालुक्यातील हळ्ळोळ्ळी क्रॉसजवळ लॉरी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. नेपाळ वंशाच्या कुटुंबातील दोन मुलांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुधणीकडून येणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका लॉरीने धडक दिली. सर्व मृतक अफजलपूरमध्ये फास्ट फूड रेस्टॉरंट चालवत …

Read More »

राज्योत्सव संपवून परतताना अपघात; २ जणांचा मृत्यू

  बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव आटोपून नगरकडे प्रस्थान करताना एम.के. हुबळीजवळील राष्ट्रीय महामार्ग-4 वर बुधवारी रात्री दुचाकीला झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. ज्याठिकाणी मृतदेह पडले तेथून सुमारे 300 मीटर अंतरावर दुचाकी आढळून आली. मृतांची नाव समजू शकलेली नाहीत. …

Read More »

साखर कारखान्यांनी आधी दर जाहीर करावा; जिल्हाधिकाऱ्यांची बैठकीत सूचना

  बेळगाव : ऊस दराची घोषणा करण्याआधीच काही कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यापूर्वी कारखानदारांना दर जाहीर करण्यासंबंधी सूचनाही करण्यात आली होती. सध्या हंगाम सुरू केलेल्या व यापुढे सुरू करणाऱ्या साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी नितेश पाटील यांनी केली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी …

Read More »