खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र यावर्षी पावसाने योग्य साथ दिली त्यामुळे तालुक्यातील पिके करपून गेली आहेत. खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करणे गरजेचे आहे. मात्र राज्यातील काँग्रेस सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी कोणतीही सवलती दिली नाही. शेतकऱ्यांच्या कुटूंबासाठी योजना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta