Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

‘स्वरगंध’चा स्वरांकित गुरुवंदना सोहळा; विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गाण्यांमुळे श्रोते मंत्रमुग्ध

गुरुवंदनेचा हृद्य सोहळा स्वरगंध दरवळला गायन-वादन कल्लोळ झाला जणू नादब्रह्म अवतरला… असेच काहीसे वर्णन गुरुवंदना या कार्यक्रमाचे करावे लागेल. शहापूर कचेरी गल्लीतील स्वरगंध विद्यालयातर्फे दि. 24 रोजी सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यालयाच्या विविध वयोगटातील शिष्यांनी सरस गाणी सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. विद्यालयाच्या संचालिका सौ. भाग्यश्री …

Read More »

कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच अधिकाऱ्यांमध्ये माणुसकीही महत्त्वाची : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात जाऊन ऑटो आणि टिम्पो ट्रॅव्हलर्स चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत परिवहन आयुक्त आणि वरिष्ठ प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ऑटो चालक आणि टेम्पो चालक हे कष्टकरी आहेत. कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच वाहन कर्ज फेडावे लागते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना कायदेशीर …

Read More »

संशयित दहशतवादी अख्तरला बंगळूरात अटक; त्याच्या संपर्कातील अन्य तिघांनाही ताब्यात

  बंगळूर : सुशिक्षित शहर म्हणून ओळखले जाणारे राजधानी बंगळुर शहर आता दहशतवाद्यांचे अड्डे बनत असल्याची भीती व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये एका दहशतवाद्याला पकडल्यानंतर सीसीबी पोलिसांनी काल रात्री (रविवारी) टिळक नगरमध्ये लपून बसलेल्या एका संशयित दहशतवाद्याला पकडले आहे. शहर पोलिस आयुक्त प्रताप रेड्डी यांनी सांगितले की, टिळकनगर येथे …

Read More »

रस्ते आणि नाल्याच्या समस्येमुळे तिरंगा कॉलनीतील नागरिक हैराण

बेळगाव : बेळगावमधील तिरंगा कॉलनी येथील नाल्यात पाणी वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी वाहात आहे. यामुळे येथील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. बेळगावमधील तिरंगा कॉलनी शेजारी असलेल्या नाल्यात पावसामुळे पाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या नाल्यातील पाणी रस्त्यावर ओसंडून वाहात आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून आजूबाजूच्या भागातील पाणीही या …

Read More »

आयुर्वेदामुळे रोग समूळ नाहीसा होतो : आयुर्वेदाचे अभ्यासक सुहास देशपांडे यांचे प्रतिपादन

  बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत आयुर्वेदाचे अभ्यासक सुहास देशपांडे यांचे आयुर्वेदाचे फायदे व उपचार याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. प्रारंभी लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही सरकारची आहे. इंग्लंडमध्ये ती सरकार घेते. तशी ती आपल्या सरकारनेही …

Read More »

गणेशोत्सवाला न्यायालय, शासनाच्या निर्देशानुसार परवानगी गरजेची : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : न्यायालय व शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव व इतर सण साजरे करण्याची संधी दिली जाईल, डीजे वापरावर बंदी असेल असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या प्राथमिक बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बेळगाव शहर व जिल्ह्यात ३१ …

Read More »

उचगाव येथे कृषी माहिती रथाला चालना

  बेळगाव : कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना असून शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेऊन कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केले. विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी आज, सोमवारी एकात्मिक कृषी अभियान योजनेअंतर्गत बेळगाव उचगाव येथे 2022-23 या वर्षासाठी कृषी माहिती रथाला चालना दिली. कार्यक्रमाला …

Read More »

सहकारी संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बेळगाव : उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा प्रतिवर्षी गौरव करून प्रोत्साहन देणारी ग्रामीण भागातील ही सोसायटी अभिनंदनाला पात्र आहे, असे प्रतिपादन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोज पावशे यांनी सुळगा (हिं) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आयोजिण्यात आला होता याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संघाचे …

Read More »

बळ्ळारी नाला परिसरातील भातपिकांचे प्रचंड नुकसान!

  बेळगाव : नुकताच पडलेल्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जून महिन्यात पेरणी केली होती. भातपिक जोमाने आले होते मात्र बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुरामुळे संपूर्ण भातपिक नष्ट झाले आहे. तसेच लावणीसाठी टाकलेली तरू देखील कुजलेले आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मात्र दुबार …

Read More »

सिद्धरामय्या, डीकेशींची मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने हि स्वप्नेच राहणार : मंत्री उमेश कत्ती

  बेळगाव : काँग्रेसमध्ये खुर्चीवरून सुरु असलेल्या घमासान वरून विजापूरमध्ये मंत्री उमेश कत्ती यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसमध्ये खुर्चीवरून अंतर्गत मतभेद सुरु आहेत. मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच आतापासूनच सुरु आहे. मात्र राज्यात पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार नाही, असा टोला उमेश कत्ती यांनी लगावलाय. सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार हे कधीच …

Read More »