खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो त्यानिमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येते. येणारा काळा दिन खानापूर तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा …
Read More »Recent Posts
जुनी हुबळी दंगल प्रकरणी खटला मागे घेऊ नये : नागरिक हितरक्षण समितीची मागणी
बेळगाव : जुनी हुबळी येथील पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपविणे, वक्फच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याच्या राज्य सरकारच्या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आज बेळगावात नागरिक हितरक्षण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिक हितरक्षण समितीच्या वतीने जुनी हुबळी दंगल प्रकरणी सरकारने मागे घेतलेला खटला आणि …
Read More »तिलारी- दोडामार्ग घाटात गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडला, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
चंदगड : तिलारी- दोडामार्ग घाटात कोदाळी गावच्या हद्दीत तब्बल १५ लाख रुपये किमतीचे १० टन गोमांस पकडले. जागरूक नागरिकांच्या मदतीने ही कारवाई चंदगड पोलिसांनी दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी केली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक आकाश राजू भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घटनेतील संशयित आरोपी सय्यद इस्माईल सय्यद अल्लाउद्दीन मिरचोणी, (वय ४८, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta